Friday, 26 December 2014

दासबोध मध्ये मूर्खाचे खूप लक्षण सांगितले आहे ........तसे माणसे प्रत्यक्ष भेटतात .......जरा त्याच्याशी चांगले वागले कि .....ते चुकीचा अर्थ घेतात ........गैरसमज करून घेतात ......ते आपल्या साठी खूप काही करतात असा आव आणतात ........त्याचे हे वागणे नको झाले कि आपण त्यांना टाळतो ......मग ते बिथरतात .....जो कोण भेटेल त्याला सांगत सुटतात.ते किती बरोबर आणि आपण कसे चूक ........मग असा वेळी समजत नाही असा माणसाचे काय करावे




No comments :

Post a Comment