सैराट माझ्या .नजरेतून ....
या चित्रपटावर ,चित्रपट येण्या आधीच खूप लिहिले गेले होते.आणि बघितल्या नंतर पण खूप लिहिले गेले .अर्थात दोन्ही मध्ये खूप फरक होता.आता पर्यंत अनेक प्रेम हा विषय घेवून चित्रपट आले आहेत .अर्थात नायक नायिका कसे भेटतात नंतर अनेक विरोध पत्करून लग्न करतात.किवा एक होतात .मग अनेकदा ते एका समाजाचे असतात किवा नसतात देखील .
या चित्रपटावर ,चित्रपट येण्या आधीच खूप लिहिले गेले होते.आणि बघितल्या नंतर पण खूप लिहिले गेले .अर्थात दोन्ही मध्ये खूप फरक होता.आता पर्यंत अनेक प्रेम हा विषय घेवून चित्रपट आले आहेत .अर्थात नायक नायिका कसे भेटतात नंतर अनेक विरोध पत्करून लग्न करतात.किवा एक होतात .मग अनेकदा ते एका समाजाचे असतात किवा नसतात देखील .
पण सैराट या चित्रपटाचे विशेष कौतुक या साठी .....हळुवार फुलत जाणारे प्रेम आणि त्यानंतर त्यांचे पळून जाणे.येथ पर्यंत कसे सकाळच्या प्रसन्न वातावरणा सारखे तर त्यानंन्तर उ त्तरार्ध मात्र एकदम वाळवंटातील दुपार सारखा ........
येथेच चित्रपटाचे वेगळे पण जाणवते .अनेकदा फक्त प्रेम खूप सुंदर भावना प्रेमासाठी वाटेल ते असेच काही दाखवले जाते
.
येथेच चित्रपटाचे वेगळे पण जाणवते .अनेकदा फक्त प्रेम खूप सुंदर भावना प्रेमासाठी वाटेल ते असेच काही दाखवले जाते
.
पण खरी सुरवात असते ते पळून गेल्यावर पुढे काय .आधी सगळे सुंदर आणि सोपे वाटते ते किती अवघड असते याची जाणीव होते.मग आधी तू छान मी छान असे वाटणारे प्रेमी मग एकमेकचे गुणदोष दाखवत बसतात.यातून अनेकदा मग पश्चाताप देखील होतो.पण परतीचा मार्ग बंद झालेला असतो .ज्या आईवडिलांनी खूप जीव लावलेले असते त्यांच्या इज्जतीचा त्यांच्या
प्रेमाचा विसर पडलेले असतो.मग परत फिरता येत नाही नाविलाज झाल्या सारखे आयुष्याला सामोरे जावे लागते .याची जाणीव किती प्रेम करणाऱ्यांनाअसते.पण प्रेमात जे आंधळे झालेले असते त्यांना काही दिसत नाही .
प्रेमाचा विसर पडलेले असतो.मग परत फिरता येत नाही नाविलाज झाल्या सारखे आयुष्याला सामोरे जावे लागते .याची जाणीव किती प्रेम करणाऱ्यांनाअसते.पण प्रेमात जे आंधळे झालेले असते त्यांना काही दिसत नाही .
प्रेमाच्या शेवटा बद्दल काही बोलणार नाही .कारण अनेकदा मुलगी कोणत्या समाजातील जाती मधील असो,मुलगी आईवडिलांचा अभिमान असतो .तिचा लग्नाचे स्वप्न अनेक आई वडील बघत असतात.तिला सगळे हवे ते देण्याचा
प्रयत्न करतात .तिचे लग्न एक चांगल्या मुलाबरोबर होवे असी अपेक्षा असते.यात चूक काही नाही.जेव्हा मुलगी असे पळून जाते तेव्हा.अनेकदा काही लोक बेभान होतात.आपली मुलगी असे वागू शकते हे त्यांना सहन होत नाही .तर काही गेली आम्हाला मेली ेअसे समजतात तिचा साठी घराचे दारे बंद करतात.आणि स्वताचे आयुष्य जगायला लागतात .पण हा समाज त्यांना विसरू देतो का.मोठ्या शहरात ठीक आहे पण जेव्हा गावच्या ठिकाणी सगळे एकमेकाला ओळखतात तिथे लोक एक संधी सोडत नाही अस्या पळून गेलेल्या परीवारचा अपमान करण्याची .मग तिचा भाऊ असो कि वडील." तू बोलूच नको रे ,तुला तुझी मुलगी सांभाळता आली नाही .किवा तुझी बाहिणीने बघ काय दिवे लावले माहिती आहे ." असे ऐकायला
लागते .मुलगी जाते तिच्या वाटेने .पण अगदी मरणाहून मेल्या सारखे जीवन
जगायला लागते परिवाराला ................
"हे मात्र एवढे प्रभावी नाही दाखवले असे वाटले कुठे तरी" ............
प्रयत्न करतात .तिचे लग्न एक चांगल्या मुलाबरोबर होवे असी अपेक्षा असते.यात चूक काही नाही.जेव्हा मुलगी असे पळून जाते तेव्हा.अनेकदा काही लोक बेभान होतात.आपली मुलगी असे वागू शकते हे त्यांना सहन होत नाही .तर काही गेली आम्हाला मेली ेअसे समजतात तिचा साठी घराचे दारे बंद करतात.आणि स्वताचे आयुष्य जगायला लागतात .पण हा समाज त्यांना विसरू देतो का.मोठ्या शहरात ठीक आहे पण जेव्हा गावच्या ठिकाणी सगळे एकमेकाला ओळखतात तिथे लोक एक संधी सोडत नाही अस्या पळून गेलेल्या परीवारचा अपमान करण्याची .मग तिचा भाऊ असो कि वडील." तू बोलूच नको रे ,तुला तुझी मुलगी सांभाळता आली नाही .किवा तुझी बाहिणीने बघ काय दिवे लावले माहिती आहे ." असे ऐकायला
लागते .मुलगी जाते तिच्या वाटेने .पण अगदी मरणाहून मेल्या सारखे जीवन
जगायला लागते परिवाराला ................
"हे मात्र एवढे प्रभावी नाही दाखवले असे वाटले कुठे तरी" ............
सैराट मधून अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपली मुलगी आपला मुलगा काय करतो याची आईवडील कुठे दखल घेतानी दिसत नाही .एकदाम ते प्रेमात पडतात .पकडले जातात मग मुलीचे सरळ लग्न ठरवणे सुरु होते.यातून एक बोध नक्की घ्यावा मुली कुठे जातात काय करतात त्यांचे मित्र कोण हे नेहमी आईवडिलांना माहिती असावे नाही का?
प्रेम कोणाला कुठे कधी होते हे जरी खरे असले तरी ..............त्यातील धोके ओळखून पुढे जायचे का नाही याचा विचार नक्की करावा .नाही का ? किवामुलांना समजून द्यावे त्यांच्या साठी काय योग्य काय अयोग्...........
असेच मनातले काही{मी काही कोणी समीक्षक नाही जे मनात आले ते लिहिले }
असेच मनातले काही{मी काही कोणी समीक्षक नाही जे मनात आले ते लिहिले }

