Sunday, 14 December 2014




एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की वाईट वाटतं. एक प्रकारची निराशा आणि हरल्याची भावना येते

असा का होते आपल्यला जे बरोबर वाटते ते इतराना वाटतेच असे नाही ना .मग आपले बरोबर हा हा हेका लाऊन धरला कि आपण हरलो अशी भावना होते .निरशा येते .त्या पेक्षा जे इतरांना बरोबर वाटते त्याचा विचार केला आणि निर्णय घेतला तर योग्या निर्णय घेतल्याचे समाधान तरी भेटते .




No comments :

Post a Comment