एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की वाईट वाटतं. एक प्रकारची निराशा आणि हरल्याची भावना येते
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Sunday, 14 December 2014
एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की वाईट वाटतं. एक प्रकारची निराशा आणि हरल्याची भावना येते
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment