Thursday, 11 December 2014

प्रवाहां च्या विरोधी काम करणर्या माणसाना खूप लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते.त्याचे काम काही लोकांसाठी वरदान ठरते ,त्याचवेळी काही लोकांना त्यांना आपले शत्रू मानतात .त्याचा राग करतात .आणि मग त्यांन संपवतात .पण ते हे विसरून जातात .कि माणूस मरतो त्याचे विचार नाही मरत .

No comments :

Post a Comment