Tuesday, 23 December 2014

मुंबई

मुंबई स्वप्नाचे शहर ,कोणाचे स्वप्न पूर्ण होतात कोणाचे नाही.देशातून अनेक जन रोज इकडे येतात आणि इकडचे होऊन जातात.पण कोणी आपल्या गावाला विसरत नाही.
आणि म्हणूनच रस्त्यावर सगळीकडे माणसंच माणसं असतात .
एकमेकांकडे बघूनही न बघितल्यासारखं करणारी....आपल्याच विचारात असणारी , 
आजूबाजूला अनेक माणसे असूनही ...गर्दीतही एकटी राहणारी माणसं. ....आपल्यचा तंद्रीत जगणारे आपल्यचं विचारात आपल्यचं आठवणीत रमणारे ...........मुंबई आवडत नाही सांगणारे गावाची आठवण काढणारे आणि परत मुंबई सोडून कधी न जाणारी माणसे .......
शेवटी काय सगळ्यांनाच वाटते .हि आहे आमची मुंबई 

No comments :

Post a Comment