Friday, 26 December 2014


माणूस जेव्हा मनानं काही ठरवतो आणि ते करण्याचा मनापासून निर्णय घेतो, त्यात स्वतःला झोकून देतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थानं जगतो... त्यासाठी त्याला वेगळे कष्ट करावे लागतच नाहीत. सारं काही आपोआपच मिळतं.
अनामिक

No comments :

Post a Comment