माणूस जेव्हा मनानं काही ठरवतो आणि ते करण्याचा मनापासून निर्णय घेतो, त्यात स्वतःला झोकून देतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थानं जगतो... त्यासाठी त्याला वेगळे कष्ट करावे लागतच नाहीत. सारं काही आपोआपच मिळतं.
अनामिक
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
No comments :
Post a Comment