आयुष्य म्हणजे जन्मा पासून मृत्यू पर्यन्तचा प्रवास ...
या प्रवासात किती चढउतार असतात .....
कधी सुखाची हिरवळ हवीहवीशी ...
तर कधी दुखाचे चटके नकोशे .........
आपण मात्र चालत राहतो .....
मागे फिरून बघितले कि आपणच दचकतो ........
कारण अनेक विस्वास बसणार नाही असा संकटाचा
सामना आपण कसे करू शकलो .
हे आपल्याला कळत नाही .........
मग आठवण येते अनेक दुखाच्या आणि संकटाच्या
वेळी एक आधाराची शक्ती आपल्या बरोबर होती.
मग ती आई ,भाऊ ,मित्र ,मैत्रिणी ,आणखी कोणी..
या प्रवासात किती चढउतार असतात .....
कधी सुखाची हिरवळ हवीहवीशी ...
तर कधी दुखाचे चटके नकोशे .........
आपण मात्र चालत राहतो .....
मागे फिरून बघितले कि आपणच दचकतो ........
कारण अनेक विस्वास बसणार नाही असा संकटाचा
सामना आपण कसे करू शकलो .
हे आपल्याला कळत नाही .........
मग आठवण येते अनेक दुखाच्या आणि संकटाच्या
वेळी एक आधाराची शक्ती आपल्या बरोबर होती.
मग ती आई ,भाऊ ,मित्र ,मैत्रिणी ,आणखी कोणी..
No comments :
Post a Comment