Tuesday, 23 December 2014

संशय

राजेश खन्ना आणि मुमताज यांचा अतिशय गाजलेला एक चित्रपट आप कि कसम...
या चित्रपटातील सगळी गाणी अतिशय सुंदर आणि लोकप्रिय ....
पती आणि पत्नी एक सुंदर नाते ,परंतु एकच्या जरी मनात दुसर्या बद्दल थोडा जरी संशय आला तर एक घर आणि संसार मोडायाला वेळ नाही लागत .१९७४ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा विषय देखील हाच होता .
परंतु आज देखील अशी काही उदाहरणे आजूबाजूला बघयला पेपर मध्ये वाचयला भेटतात .
पती किवा पत्नी या दोघा मधून कोणी तरी एक आपल्या जोडीदार वर अविश्वास दाखवतात .आणि आपल्या जोडीदाराला मानसिक त्रास देतात .यातून मग अनेकदा वेगळे होण्याचे मार्ग अवलंबले जातात .
पण असे का होते ,जोडीदारावर अविश्वास कि स्वतावर विश्वास नसणे .कि आपण कुठे कमी तर पडत नाही हि भावना ,पण यातून होतो तो मनस्ताप ...कधी कधी खूप पश्चाताप असा आशय असलेले एक गाणे या चित्रपटातील ..
..
ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते...
आँख धोखा है, क्या भरोसा है
आँख धोखा है, क्या भरोसा है सुनो
दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने न दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो रूठ कर उनको जाने न दो
बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम
वो फिर नहीं आते...
सुबहो आती है, रात जाती है
सुबहो आती है, रात जाती है यूँ ही
वक़्त चलता ही रहता है रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंज़र बदल जाता है
एक बार चले जाते हैं जो दिन-रात, सुबहो-शाम
वो फिर नहीं आते... .

No comments :

Post a Comment