मानलेले नाते किती जरी चांगले वाटत असले तरी .अनेकदा रक्ताचे नाते शेवटी वरचढ ठरते.कदाचित हा माझा अनुभव आहे .कदाचित कोणते नाते जास्त करून पैश्यात तोलले जाते आजच्या जमान्यात .
याला अपवाद पण असू शकतात .
याला अपवाद पण असू शकतात .
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Yes अपने तो अपने होते है
ReplyDelete