आपले सुख आपले असते .आणि त्यात अनेक वाटेकरी असतात .काही आपले असतात कोणी मित्र असतात काही नातलग असतात .कोणता आयुष्यातील आनंदाचा प्रसंगा मध्ये ते आपल्या बरोबर असावे वाटते ना .त्या शिवय कोणते तो आनंद आणि सुख कमी वाटते ना .
तसेच आपले दुख आपले असे किती म्हटले तरी ते कोणाला सांगावे वाटते ना .जगाला काय त्याचे असे म्हणून दुख कमी होत नाही .काय माहिती कधी तरी कोणी असे असेल देखील त्यांच्या कडे आपल्या दुखावर उपाय असेल सुद्धा.म्हणून दुखाचे रडगाणे देखील गात बसू नाही .नाही तर आपले म्हणतो तेच आपल्याला टाळतात .
असेच मनातले काही
तसेच आपले दुख आपले असे किती म्हटले तरी ते कोणाला सांगावे वाटते ना .जगाला काय त्याचे असे म्हणून दुख कमी होत नाही .काय माहिती कधी तरी कोणी असे असेल देखील त्यांच्या कडे आपल्या दुखावर उपाय असेल सुद्धा.म्हणून दुखाचे रडगाणे देखील गात बसू नाही .नाही तर आपले म्हणतो तेच आपल्याला टाळतात .
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment