Sunday, 30 August 2015

सगळ्याच्या मनात देवा बद्दल श्रध्दा असते.मग कधी ना कधी मंदिरात जावे वाटते.पण तेथील गर्दी आणि असलेली मोठी लाईन या मुळे मुश्किलीने हात जोडता येतात.त्यात मंदिरा बाहेर फुले हार विकणारे अक्षरशः मागे लागतात .
मग असे वाटते का आलो आपण येथे मनाला शांती मिळण्या पेक्षा अनेकदा मनस्ताप होतो .
पण काही गावात असे अनेक मंदिरे असतात.तिथे आपण गेलो कि आपल्याला 
खूप मानसिक समाधान वाटते.तिथे ना असते लाईन ना गर्दी मना पासून दार्शन
घेतल्याचे समाधान मिळते

No comments :

Post a Comment