Sunday, 30 August 2015

फेसबुक पोस्ट

दिशा देणारे कोणी हवे असते .दिशा भेटली कि दिशा दाखवणाऱ्या मागे जाण्यास अनेक जण तयार असतात.


समुद्राला बघून नेहमी मनात विचार येतो.त्याच्या सारखे विशाल मन आमचे का नाही ?त्याच्या सारखा संयम आमच्या कडे का नाही .?अनेक नदया अनेक झरे आणि घाणेरडे नाले सगळे येउन मिळतात .अनेकदा नको तो कचरा आम्ही त्यात टाकतो .पण सगळे स्वता मध्ये सामावून घेतो .जर का त्याने ठरवले मर्यादा सोडायची तर काय होईल .अनेकदा आपण बोलतो समुद्र खवळला आहे .किती खवळला तरी तो किनाऱ्याची मर्यादा पाळतो .मग आपण का नाही आपल्या मर्यादा पाळत आपले मन का सागरा सारखे विशाल नाही 
असेच मनातले काही 
!! आशा !!

No comments :

Post a Comment