भारत कृषी प्रधान देश आहे असे आपण म्हणतो कि समजतो माहिती नाही पण आज शेतकर्याचे हाल बघून तसे वाटत नाही .आज अनेक अशा वर्ग आहे.जे मुख्य प्रवाहां पासून दूर आहे .स्वताचे हक्क देखील त्याना माहिती नाही.खूप मोठी विषमता आहे .एक वर्ग खूप पुढे गेला आहे तर एक वर्ग आज पण मागे आहे .पुढे जे गेले त्याना जाणीवच नाही जे मागे राहिले त्यांचा विचार करावा त्यांच्या साठी काही करावे .ज्या मुलांच्या हातात उद्याचे भविष्य आहे त्यांच्या पुढे आज काय आदर्श आहे .फक्त उच्च शिक्षण घ्या .कसा साठी तर चांगली नोकरी मिळावी या साठी आज जो तो फक्त स्वताचा विचार करत आहे एवढे वर्ष होऊन देखील खरंच आम्ही स्वतंत्र आहे का .
आयुष्य हे क्षणभंगुर आहे.
हे तर सगळ्यांना माहिती असते तरी सुद्धा या छोट्या आयुष्यात आपल्यला किती अहंकार ,गर्व ,स्वाभिमान आणि काय काय असते.आपण खूप काही कमावतो.अमाप पैसा ,बंगला गाडी आणि काय काय ?पण खरच आपण काही बरोबर घेवून जातो का ?नाही मग तरी आपण का माणूस असून अनेकदा माणुसकी नसल्या सारखे वागतो.खरी संपत्ती असते ती आपण आपल्या आजूबाजूला निर्माण केलेली मायेची माणसे ,अशी माणसे जी आपण गेल्यावर सुद्धा आपल्याला विसरत नाही.
छोटे आयुष्य असते त्यात मीच महान म्हणून आपण अनेकदा समोरच्याला समजून न घेता.त्याला काय म्हणायचे आहे हा विचार न करता अनेकदा खूप नावे ठेवून घेतो.कारण आपला अहंकार दुखावला जातो.पण जर हाच अहंकार बाजूला ठेवला तर ? नात्यात कधी दुरावा येणार नाही.
नाही का ???असेच मनातले काही
माणसाने समजदार असावे ,जिद्दी आणि हट्टी नसावे नाही का ?
मानलेले नाते किती जरी चांगले वाटत असले तरी .अनेकदा रक्ताचे नाते शेवटी वरचढ ठरते.कदाचित हा माझा अनुभव आहे .कदाचित कोणते नाते जास्त करून पैश्यात तोलले जाते आजच्या जमान्यात .
याला अपवाद पण असू शकतात .
प्रगती कशामुळे होते इतिहासात रमल्या मुळे कि वर्तमाना मध्ये जगून भविष्याचा विचार केल्या मुळे प्रगती होते .इतिहासात रमणे योग्य कि वर्तमानात जगणे .
एखाद्याचे आयुष्य हे चार चौघा सारखे नसते .पण काही प्रमाणात त्यासाठी ते स्वता जबाबदार असतात.त्यांचे विचार त्याला कारणीभूत असतात.मी बरोबर हा त्यांचा समज असतो .असे लोक समोरच्याला अजिबात समजून घेत नाही .आणि दुसर्याला दुखी करतात आणि स्वता आयुष्यभर दुखी राहतात .त्याचे खापर मात्र समोरच्या वर फोडतात .अश्या लोकाना कोणी समजावू नाही शकत .
आपल्या महाराष्ट्र असे राज्य आहे तिथे कोसावर भाषा बदलते.असे बोलले जाते.
मुंबई मध्ये बोलली जाणारी भाषा हि थोडी मिक्स असी भाषा आहे.म्हणून ती सुशिक्षिताची भाषा आहे असा काही लोकांचा समज आहे.कारण मुंबईत राहतात म्हणजे आम्ही सुशिक्षित असे अनेक लोकांना वाटते.
माझ्या बोलण्याचा अनेकांना राग देखील येईल.पण माझा अनुभव आणि अनेकदा बघितले आहे मुंबई मध्ये राहणारे लोक जेव्हा मुंबई बाहेरील कोणी मग ते किती शिकलेले असेल तरी सरळ घाटी किवा गावठी मुंबई भाषेत जी .पी बोलतात.कोणाची हुशारी हि त्याच्या भाषेत असते का ?मग का काही लोक बोलण्यावरून कोणा बद्दल मत बनवतात.अनेकदा एखादी व्यक्ती हि गाव पातळीवर खूप नामांकित सुद्धा असते.यशस्वी असते.त्यांना खूप मान देखील असतो.फक्त ती गावाला किवा खेड्यात राहत असेल तर तिला खेडवळ किवा गावठी बोलणे योग्य आहे का ?
असेच मनातले काही ....
जे लोक एकच विषय पकडून त्यावर परत परत लिहितात.म्हणजे जे कुठे तरी वाद करणारे असते.किवा लोकांना तो विषय नको असतो.अश्या पोस्ट कडे लोक सरळ दुर्लक्ष करतात.गेले साडेचार वर्षातील अनुभव .....
आयुष्य हे क्षणभंगुर आहे.
हे तर सगळ्यांना माहिती असते तरी सुद्धा या छोट्या आयुष्यात आपल्यला किती अहंकार ,गर्व ,स्वाभिमान आणि काय काय असते.आपण खूप काही कमावतो.अमाप पैसा ,बंगला गाडी आणि काय काय ?पण खरच आपण काही बरोबर घेवून जातो का ?नाही मग तरी आपण का माणूस असून अनेकदा माणुसकी नसल्या सारखे वागतो.खरी संपत्ती असते ती आपण आपल्या आजूबाजूला निर्माण केलेली मायेची माणसे ,अशी माणसे जी आपण गेल्यावर सुद्धा आपल्याला विसरत नाही.
छोटे आयुष्य असते त्यात मीच महान म्हणून आपण अनेकदा समोरच्याला समजून न घेता.त्याला काय म्हणायचे आहे हा विचार न करता अनेकदा खूप नावे ठेवून घेतो.कारण आपला अहंकार दुखावला जातो.पण जर हाच अहंकार बाजूला ठेवला तर ? नात्यात कधी दुरावा येणार नाही.
नाही का ???असेच मनातले काही
माणसाने समजदार असावे ,जिद्दी आणि हट्टी नसावे नाही का ?
मानलेले नाते किती जरी चांगले वाटत असले तरी .अनेकदा रक्ताचे नाते शेवटी वरचढ ठरते.कदाचित हा माझा अनुभव आहे .कदाचित कोणते नाते जास्त करून पैश्यात तोलले जाते आजच्या जमान्यात .
याला अपवाद पण असू शकतात .
प्रगती कशामुळे होते इतिहासात रमल्या मुळे कि वर्तमाना मध्ये जगून भविष्याचा विचार केल्या मुळे प्रगती होते .इतिहासात रमणे योग्य कि वर्तमानात जगणे .
एखाद्याचे आयुष्य हे चार चौघा सारखे नसते .पण काही प्रमाणात त्यासाठी ते स्वता जबाबदार असतात.त्यांचे विचार त्याला कारणीभूत असतात.मी बरोबर हा त्यांचा समज असतो .असे लोक समोरच्याला अजिबात समजून घेत नाही .आणि दुसर्याला दुखी करतात आणि स्वता आयुष्यभर दुखी राहतात .त्याचे खापर मात्र समोरच्या वर फोडतात .अश्या लोकाना कोणी समजावू नाही शकत .
आपल्या महाराष्ट्र असे राज्य आहे तिथे कोसावर भाषा बदलते.असे बोलले जाते.
मुंबई मध्ये बोलली जाणारी भाषा हि थोडी मिक्स असी भाषा आहे.म्हणून ती सुशिक्षिताची भाषा आहे असा काही लोकांचा समज आहे.कारण मुंबईत राहतात म्हणजे आम्ही सुशिक्षित असे अनेक लोकांना वाटते.
माझ्या बोलण्याचा अनेकांना राग देखील येईल.पण माझा अनुभव आणि अनेकदा बघितले आहे मुंबई मध्ये राहणारे लोक जेव्हा मुंबई बाहेरील कोणी मग ते किती शिकलेले असेल तरी सरळ घाटी किवा गावठी मुंबई भाषेत जी .पी बोलतात.कोणाची हुशारी हि त्याच्या भाषेत असते का ?मग का काही लोक बोलण्यावरून कोणा बद्दल मत बनवतात.अनेकदा एखादी व्यक्ती हि गाव पातळीवर खूप नामांकित सुद्धा असते.यशस्वी असते.त्यांना खूप मान देखील असतो.फक्त ती गावाला किवा खेड्यात राहत असेल तर तिला खेडवळ किवा गावठी बोलणे योग्य आहे का ?
असेच मनातले काही ....
जे लोक एकच विषय पकडून त्यावर परत परत लिहितात.म्हणजे जे कुठे तरी वाद करणारे असते.किवा लोकांना तो विषय नको असतो.अश्या पोस्ट कडे लोक सरळ दुर्लक्ष करतात.गेले साडेचार वर्षातील अनुभव .....
No comments :
Post a Comment