डॉक्टर आणि नर्स मला या जगात सगळ्यात ग्रेट वाटतात .कारण त्यांच्या समोर कोण आहे (श्रीमंत कि गरीब )हे ते बघत नाही ते फक्त काम करतात .
आज मी हि पोस्ट टाकली.अनेकदा आपण एखाद्या आजाराने त्रस्त होतो.त्यावर उपाय हे डॉक्टरा कडे असतात.आज डॉक्टर खूप पैसे घेतात हे खरे आहे.
मुंबई मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत अनेक हॉस्पिटल काम करतात.
त्यामध्ये के .ई .एम,नायर ,जे.जे.हॉस्पिटल आणि कामा हॉस्पीटल या मध्ये मी स्वता उपचार घेतला नाही पणअनेकदा कोणा न कोणा बरोबर गेले आहे.
मुंबईमध्ये अनेकदा साथीचे आजार येतात. सगळे तर पैसेवाले नसतात.अश्या वेळी याहॉस्पिटल मध्ये एवढी गर्दी होते कि खाटा कमी पडतात.अश्या वेळी अक्षरशः खाली गाद्या
टाकून रुग्णाचा इलाज केला जातो.अश्या वेळी सगळे पेशंट हे चांगल्या घरातील असतात का?
कधी कधी फुटपाथवर राहणारी लोक सुद्धा असतात.तेव्हा डॉक्टर हाविचार करतात का? आपण इलाज करतो ते कोण आहे .त्यांची राहणी काय आहे? तो कसा दिसतो.? नाही ना?
म्हणून मला डॉक्टर हे दुसरे जीवन देणारे ग्रेट वाटतात.
मुंबई मध्ये जेव्हा कधी बॉम्बस्फोट होतात .तेव्हा याच हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि सगळेच मग त्या नर्स असो कि वार्डबॉय सगळे काम करतात.जे.जे हॉस्पिटल मध्ये तर कुठूनकुठून लोक येतात.ते आजार खूप वाढलेला असतो तेव्हा.कधी कधी मोठे ऑपरेशन करून पण हा पेशंट वाचणार नाही हे माहिती असून सुद्धा फक्त शेवट पर्यंत प्रयत्न म्हणून ऑपरेशन् केले जाते.हेतर झाले मुंबई मधील ...परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सी.वी.ल हॉस्पिटल असते.तिथे अनेक गरीब रुग्णाचा इलाज होतो .हो पणअनेकदा तिथे चांगलाच अनुभव येईन याची ग्यारंटी नसते.
अनेक हॉस्पिटल आज एखादे फाईव स्टार हॉटेल असावे असे दिसतात आणि असतात.मग त्यांची फी भरमसाठ असते.जी सामन्य लोकांना परवडत नाही.पण अनेक मोठे डॉक्टर आज ट्रस्ट किवा सरकारी हॉस्पिटल साठी आपला वेळ देतात. हे आपल्याला माहिती सुद्धा नसते.
काही असले तरी नवीन जीवन देण्याचे काम डॉक्टर करतात हे सत्य नाकारून पण चालत नाही.
आज मी हि पोस्ट टाकली.अनेकदा आपण एखाद्या आजाराने त्रस्त होतो.त्यावर उपाय हे डॉक्टरा कडे असतात.आज डॉक्टर खूप पैसे घेतात हे खरे आहे.
मुंबई मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत अनेक हॉस्पिटल काम करतात.
त्यामध्ये के .ई .एम,नायर ,जे.जे.हॉस्पिटल आणि कामा हॉस्पीटल या मध्ये मी स्वता उपचार घेतला नाही पणअनेकदा कोणा न कोणा बरोबर गेले आहे.
मुंबईमध्ये अनेकदा साथीचे आजार येतात. सगळे तर पैसेवाले नसतात.अश्या वेळी याहॉस्पिटल मध्ये एवढी गर्दी होते कि खाटा कमी पडतात.अश्या वेळी अक्षरशः खाली गाद्या
टाकून रुग्णाचा इलाज केला जातो.अश्या वेळी सगळे पेशंट हे चांगल्या घरातील असतात का?
कधी कधी फुटपाथवर राहणारी लोक सुद्धा असतात.तेव्हा डॉक्टर हाविचार करतात का? आपण इलाज करतो ते कोण आहे .त्यांची राहणी काय आहे? तो कसा दिसतो.? नाही ना?
म्हणून मला डॉक्टर हे दुसरे जीवन देणारे ग्रेट वाटतात.
मुंबई मध्ये जेव्हा कधी बॉम्बस्फोट होतात .तेव्हा याच हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि सगळेच मग त्या नर्स असो कि वार्डबॉय सगळे काम करतात.जे.जे हॉस्पिटल मध्ये तर कुठूनकुठून लोक येतात.ते आजार खूप वाढलेला असतो तेव्हा.कधी कधी मोठे ऑपरेशन करून पण हा पेशंट वाचणार नाही हे माहिती असून सुद्धा फक्त शेवट पर्यंत प्रयत्न म्हणून ऑपरेशन् केले जाते.हेतर झाले मुंबई मधील ...परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सी.वी.ल हॉस्पिटल असते.तिथे अनेक गरीब रुग्णाचा इलाज होतो .हो पणअनेकदा तिथे चांगलाच अनुभव येईन याची ग्यारंटी नसते.
अनेक हॉस्पिटल आज एखादे फाईव स्टार हॉटेल असावे असे दिसतात आणि असतात.मग त्यांची फी भरमसाठ असते.जी सामन्य लोकांना परवडत नाही.पण अनेक मोठे डॉक्टर आज ट्रस्ट किवा सरकारी हॉस्पिटल साठी आपला वेळ देतात. हे आपल्याला माहिती सुद्धा नसते.
काही असले तरी नवीन जीवन देण्याचे काम डॉक्टर करतात हे सत्य नाकारून पण चालत नाही.
No comments :
Post a Comment