शरीराला आजार झाला तर त्याचा मनावर परिणाम होतो का?ोो पण थोडा .शरीराल झालला आजार हा औषधे घेवून बरा होतो .पण आजारात मन काही काळासाठी हळवे होते .स्वभाव चिडचिडा होतो .म्हणजे शरीराच्या आजराचा मनावर परिणाम होतो .पण औषधे घेवून शरीराचे आजार बरा होतो .पण जर मनाला अजार झाला तर त्याचा शरीरावर मोठा परिणाम होतो जो दिसून येत नाही .म्हणून त्यावर औषधे लगेच घेतली जात नाही .दिवसेदिवस आजार वाढत जातो .आणि एक दिवस जेव्हा लक्षात येते एक तर व्यक्ती मनोरुग्ण होते .किवा पूर्णता वेडी .या आजाराचा परिणाम मग शरीरावर होतो .लवकर इलाज केला तर त्यातून बाहेर पडता येते नाही .
असेच मनातले काही .!! आशा !!
वाईट गोष्टीची एवढी सवय होते समाजाला कि मग चांगल्या गोष्टी जाचक वाटायला लागतात.
मोगर्याला कधी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दयावी लागत नाही .त्याचा सुवास त्याच्या आजूबाजचे वातावरण प्रसन्न करत असतो .काही व्यक्ती अश्याच असतात जिथे जातात तिथले वातावरण प्रसन्न करत असतात .
आपण काही तरी बोलत असतो किवा बोलायचे असते.पण अनेकदा आपण भलतेच काही तरी बोलत बसतो.खरे तर तुम्हाला काही तरी बोलायचे असते.समोरच्याला काही ऐकायचे असते.पण तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही बोलत नाही .कधी कधी समोरच्याला देखील काही सांगायचे असते पण तो देखील असेच नको त्या विषयावर बोलत राहतो .असेच चालू राहते जे बोलायचे ते कधीच बोलले जात नाही.अनेकदा होते ना असे ?
असेच मनातले काही ...
असेच मनातले काही .!! आशा !!
वाईट गोष्टीची एवढी सवय होते समाजाला कि मग चांगल्या गोष्टी जाचक वाटायला लागतात.
मोगर्याला कधी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दयावी लागत नाही .त्याचा सुवास त्याच्या आजूबाजचे वातावरण प्रसन्न करत असतो .काही व्यक्ती अश्याच असतात जिथे जातात तिथले वातावरण प्रसन्न करत असतात .
आपण काही तरी बोलत असतो किवा बोलायचे असते.पण अनेकदा आपण भलतेच काही तरी बोलत बसतो.खरे तर तुम्हाला काही तरी बोलायचे असते.समोरच्याला काही ऐकायचे असते.पण तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही बोलत नाही .कधी कधी समोरच्याला देखील काही सांगायचे असते पण तो देखील असेच नको त्या विषयावर बोलत राहतो .असेच चालू राहते जे बोलायचे ते कधीच बोलले जात नाही.अनेकदा होते ना असे ?
असेच मनातले काही ...
No comments :
Post a Comment