Sunday, 30 August 2015

मनस्थिती

नेहमी सारखी दिवसाची सुरवात होते.काही नवीन नसते काही वेगळे नसते.
पण मन मात्र नेहमी सारखे नसते.काय होते आहे स्वताला कळात नाही.
एक प्रकारची उदाशी असते.पण का कशा मुळे ते समजत नाही.काही नको वाटते.
कधी कधी मग एखादी छोटी गोष्टी जिला वरवर बघितले तर काही महत्व नसते .अशी गोष्ट मग अजून मन उदास करते.कुठे तरी मनाची तगमग होते.जीव घुसमटतो.एकटे वाटते.कोणी तरी काही तरी सांगत असते .काही विचारात असते.ते मेंदू पर्यत जात नाही.मग समोरील कोणी तरी विचारात राहते काय झाले? .काय सांगणार काय झाले .उत्तर स्वताला तरी कुठे माहिती असते .
असेच मनातले काही .

No comments :

Post a Comment