कोणी आपले नाही ,कोणाचे आपल्यावर प्रेम नाही आहे .अशी ठाम समजूत होती तिची .नाही म्हणायला वरवर सुखी दिसणारा तिचा संसार होता .अनेक संसार तडजोडीचे असतात तसा तिचा देखील होता .तडजोड होती मुला साठी.
बाकीच्याचे लग्न होतात तसे तिचे पण झाले होते .का केले मी लग्न हा प्रश्न
तिला नेहमी पडत असे.नवऱ्याला ती राहिली काय नाही काय कधी काही फरक पडला नाही .त्याच्या दृष्टीने तिचे अस्तित्वला कधी काही किमत नव्हती.
जाणार कुठे पाठी कोणाचा सपोर्ट नाही.मग तिचा पुढील सगळे रस्ते बंद होते .
स्वताच भरारी मारण्याची हिम्मत तीच्यात नव्हतीच.आत्महत्या करण्याचे धाडस नाही म्हणून जिवंत आहे आपण हे कधी ती विसरली नव्हती.
स्वताच्या आयुष्याला तिनीच स्वताच्या काही मर्यादेच्या सीमा रेषा घालून घेतल्या .स्वताचे एक वर्तुळ तयार केले त्यात कोणाला प्रवेश नव्हता .
सोशल मीडिया मुळे तिला एक नवीन जगाची ओळख झाली .स्वताला घातलेल्या मर्यादेच्या सीमा थोड्या सैल झाल्या.
कोणाला तरी सांगून आपले दुख :कमी होते याची जाणीव झाली.
कोणी तरी तिच्या मनाच्या दारावर धडक दिली.काय होते कोणाशी बोललो तर
या विचाराने ती बोलायला लागली.पण कोणती सवय वाईट असते .याची तिला नेहमी जाणीव होती.तरी तिला ती सवय हवी होती आणि नाही देखील .
कधी तरी या मैत्री चे रुपानंतर जर प्रेमात झाले तर? येथे येऊन तिचे विचार
बोथट होत असत.जे नको तेच होते ,काय होणार एकदा भेटलो तर त्याच्या या उत्तरा वर तिचा कडे काही उत्तर नसते.कारण तिला माहिती असते.
एकदा भेटलो कि तो कधी परत तिला भेटणार नाही.
कारण तिला माहिती आहे त्याला आपण नक्की आवडणार नाही.
मग तो कायमचा खूप दूर जाईन .
न बघता कोणी तीच्याशी छान बोलत आहे.हे तिचा साठी खूप आहे.
विचारत हरवलेली ती खिडकी पाशी येते.बाहेर पाउस पडत आहे.तिला खूप आवडतो पाऊस .तिला भिजायचे आहे पाऊसात पण एकटी काय भिजणार तिला वाटते कोणी असावे पावसात भिजायला बरोबर.तिचा वर खूप प्रेम करणारे कोणी
मी आहे तुझा बरोबर बोलणारे कोणी.
मला फक्त तुझी मैत्री हवी आहे बोलणारे कोणी ...............
बाकीच्याचे लग्न होतात तसे तिचे पण झाले होते .का केले मी लग्न हा प्रश्न
तिला नेहमी पडत असे.नवऱ्याला ती राहिली काय नाही काय कधी काही फरक पडला नाही .त्याच्या दृष्टीने तिचे अस्तित्वला कधी काही किमत नव्हती.
जाणार कुठे पाठी कोणाचा सपोर्ट नाही.मग तिचा पुढील सगळे रस्ते बंद होते .
स्वताच भरारी मारण्याची हिम्मत तीच्यात नव्हतीच.आत्महत्या करण्याचे धाडस नाही म्हणून जिवंत आहे आपण हे कधी ती विसरली नव्हती.
स्वताच्या आयुष्याला तिनीच स्वताच्या काही मर्यादेच्या सीमा रेषा घालून घेतल्या .स्वताचे एक वर्तुळ तयार केले त्यात कोणाला प्रवेश नव्हता .
सोशल मीडिया मुळे तिला एक नवीन जगाची ओळख झाली .स्वताला घातलेल्या मर्यादेच्या सीमा थोड्या सैल झाल्या.
कोणाला तरी सांगून आपले दुख :कमी होते याची जाणीव झाली.
कोणी तरी तिच्या मनाच्या दारावर धडक दिली.काय होते कोणाशी बोललो तर
या विचाराने ती बोलायला लागली.पण कोणती सवय वाईट असते .याची तिला नेहमी जाणीव होती.तरी तिला ती सवय हवी होती आणि नाही देखील .
कधी तरी या मैत्री चे रुपानंतर जर प्रेमात झाले तर? येथे येऊन तिचे विचार
बोथट होत असत.जे नको तेच होते ,काय होणार एकदा भेटलो तर त्याच्या या उत्तरा वर तिचा कडे काही उत्तर नसते.कारण तिला माहिती असते.
एकदा भेटलो कि तो कधी परत तिला भेटणार नाही.
कारण तिला माहिती आहे त्याला आपण नक्की आवडणार नाही.
मग तो कायमचा खूप दूर जाईन .
न बघता कोणी तीच्याशी छान बोलत आहे.हे तिचा साठी खूप आहे.
विचारत हरवलेली ती खिडकी पाशी येते.बाहेर पाउस पडत आहे.तिला खूप आवडतो पाऊस .तिला भिजायचे आहे पाऊसात पण एकटी काय भिजणार तिला वाटते कोणी असावे पावसात भिजायला बरोबर.तिचा वर खूप प्रेम करणारे कोणी
मी आहे तुझा बरोबर बोलणारे कोणी.
मला फक्त तुझी मैत्री हवी आहे बोलणारे कोणी ...............
No comments :
Post a Comment