Wednesday, 26 August 2015

एखाद्याचे आयुष्य हे चार चौघा सारखे नसते .पण काही प्रमाणात त्यासाठी ते स्वता जबाबदार असतात.त्यांचे विचार त्याला कारणीभूत असतात.मी बरोबर हा त्यांचा समज असतो .असे लोक समोरच्याला अजिबात समजून घेत नाही .आणि दुसर्याला दुखी करतात आणि स्वता आयुष्यभर दुखी राहतात .त्याचे खापर मात्र समोरच्या वर फोडतात .अश्या लोकाना कोणी समजावू नाही शकत .

No comments :

Post a Comment