काय केले फेसबुकने ....
फेसबुक एक आभासी जग आहे .पण या आभासी जगात काही
गोष्टी खूप चांगल्या देखील आहेत .
मैत्री होते येथे कोणा बरोबर देखील ,येथे विचार नसतो ,
जातीचा ,गरीब ,श्रीमंत ,शहरातील ,खेड्यातील .येथे असतात .
ते पटणारे विचार .नाही पटले विचार अनफ्रेन्ड करता येते .
आज अनेक खेड्यातील मुले शिकलेले असतात काही शिकत असतात .
पण कमी असते ती आत्मविश्वासाची फेसबुक व्यक्त होण्याचे एक प्रभावी साधन
झाले .
त्यांना साथ देतात मग बाकी फेसबुक फ्रेंड मग ते
कोणी जॉबसाठी गाईड करतात तर कोणी कोर्सेससाठी.
जिथे रोजचा पेपर वाचायला मिळत नाही तिथे फेसबुक मुळे
माहिती भेटते .
जवळ कोणी नाही असा वेळी एक स्टेटस् टाकले .अनेक जण
त्या प्रोब्लेम वर माहिती देतात .
फेक लोक असतात पण त्यांना ओळखायला शिकले
पाहिजे .
अनेक जण बोलतात आभासी जगातील मैत्री टिकणारी असेल का ?
असते .आपण कसे असतो त्यावर ते असते .टिकायला पण करणे असतात .
आणि नसेल टिकणारी, तर त्यालाही काहीतरी कारणं असतातच ना ?
काही असो फेसबुक मुळे अनेक जन व्यक्त होयला शिकले हे काय कमी ....
फेसबुक एक आभासी जग आहे .पण या आभासी जगात काही
गोष्टी खूप चांगल्या देखील आहेत .
मैत्री होते येथे कोणा बरोबर देखील ,येथे विचार नसतो ,
जातीचा ,गरीब ,श्रीमंत ,शहरातील ,खेड्यातील .येथे असतात .
ते पटणारे विचार .नाही पटले विचार अनफ्रेन्ड करता येते .
आज अनेक खेड्यातील मुले शिकलेले असतात काही शिकत असतात .
पण कमी असते ती आत्मविश्वासाची फेसबुक व्यक्त होण्याचे एक प्रभावी साधन
झाले .
त्यांना साथ देतात मग बाकी फेसबुक फ्रेंड मग ते
कोणी जॉबसाठी गाईड करतात तर कोणी कोर्सेससाठी.
जिथे रोजचा पेपर वाचायला मिळत नाही तिथे फेसबुक मुळे
माहिती भेटते .
जवळ कोणी नाही असा वेळी एक स्टेटस् टाकले .अनेक जण
त्या प्रोब्लेम वर माहिती देतात .
फेक लोक असतात पण त्यांना ओळखायला शिकले
पाहिजे .
अनेक जण बोलतात आभासी जगातील मैत्री टिकणारी असेल का ?
असते .आपण कसे असतो त्यावर ते असते .टिकायला पण करणे असतात .
आणि नसेल टिकणारी, तर त्यालाही काहीतरी कारणं असतातच ना ?
काही असो फेसबुक मुळे अनेक जन व्यक्त होयला शिकले हे काय कमी ....
No comments :
Post a Comment