प्रत्येकच्या जीवनात काहीना काही घटना घडत असतात .
कधी चांगल्या कधी वाईट ..
अशा घडणाऱ्या घटना आपल्यला खूप काही शिकवून जातात .
काही घटना खूप मोठ्या असतात .
तर काही छोट्या ,पण अशा छोट्या घटनाच कधी कधी आपल्याला
खूप काही शिकवून जातात .
कधी कधी आपल्या कडून आपल्या नकळत कोणचा तरी अपमान
होतो आपल्या लक्षात येते आपण माफी पण मागतो .
पण तो पर्यंत उशीर झालेला असतो .
समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाते .
मग आपण आपल्या स्वताला प्रश्न करतो खरच
आपल्या कडून चूक तर झाली आहे .आणि समोरच्या व्यक्तीचे
मन दुखावले गेले ते खरच माफी मागून ते परत पहिल्या सारखे
होते का ?
नाही होत त्या व्यक्तीच्या मनात मग तुमच्या बद्दला एक अनादर
तयार होतो तो मग माफी मागून पण कमी नाही होत .
विचार करून बोलावे या साठी नाही का ?
आशा....................
कधी चांगल्या कधी वाईट ..
अशा घडणाऱ्या घटना आपल्यला खूप काही शिकवून जातात .
काही घटना खूप मोठ्या असतात .
तर काही छोट्या ,पण अशा छोट्या घटनाच कधी कधी आपल्याला
खूप काही शिकवून जातात .
कधी कधी आपल्या कडून आपल्या नकळत कोणचा तरी अपमान
होतो आपल्या लक्षात येते आपण माफी पण मागतो .
पण तो पर्यंत उशीर झालेला असतो .
समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाते .
मग आपण आपल्या स्वताला प्रश्न करतो खरच
आपल्या कडून चूक तर झाली आहे .आणि समोरच्या व्यक्तीचे
मन दुखावले गेले ते खरच माफी मागून ते परत पहिल्या सारखे
होते का ?
नाही होत त्या व्यक्तीच्या मनात मग तुमच्या बद्दला एक अनादर
तयार होतो तो मग माफी मागून पण कमी नाही होत .
विचार करून बोलावे या साठी नाही का ?
आशा....................
No comments :
Post a Comment