आज बातम्यात सरकराचा अतिशय योग्य निर्णय ऐकला .
दहशतवादी हल्ले होत असताना त्याचे ‘लाइव्ह’ कव्हरेज करण्यास आता कायद्याने बंदी येणार आहे.
जेव्हा देशात कुठे पण दहशतवादी हल्ले होतील तेव्हा मिडीयाला
त्या घटनेचे कवरेज {बातम्या }देण्यास मनाई असणार .हा निर्णय
२६/११ च्या हल्ल्याच्या वेळी मिडीया ने ज्या प्रकारे ब्रेकिंग न्युज च्या
नावाखाली जे केले .ते बघता सरकारने योग्य निर्णय घेतला आहे असे वाटते .
आज मिडिया ब्रेकिंग न्युजच्या नावा खाली काही दाखवतात .
राष्ट्रीय सुरक्षा व गोपनीयतेचा सपशेल बोजवारा उडवतात
पाकिस्तान मध्ये जेव्हा शाळेवर हल्ला झाला तेव्हा .
आपल्या देशातील शाळा बघा कशा भगवान भरोसे आहे हे दाखवण्या साठी
एक च्यानल ने मुंबई आणि दिल्ली मधील अनेक शाळेत जावून
त्या शाळेवर जर हल्ला झाला तर तो या रस्त्याने होईल त्या रस्त्याने होईल .
येथे सुरक्षा रक्षक नाही आहे .
असे अगदी दहशत वाद्यांना दाखवत होते कि काय अशा प्रकारे आपण हल्ला
करू शकता .
हे बघून कोणाला पण चीड येऊ शकते .सगळ्यात आधी असे सांगताना
यांना जाणीव नसते का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे
आरोप करणारी मिडिया आपण आपल्या देशाला धोखा होईल असे काही करत आहे .
याची त्यांना जाणीव नसते का ?
नवीन सरकारचा निर्णय अगदी योग्य आहे .
या निर्णया बद्दल सरकारचे अभिनंदन .....
२०/१/१५
दहशतवादी हल्ले होत असताना त्याचे ‘लाइव्ह’ कव्हरेज करण्यास आता कायद्याने बंदी येणार आहे.
जेव्हा देशात कुठे पण दहशतवादी हल्ले होतील तेव्हा मिडीयाला
त्या घटनेचे कवरेज {बातम्या }देण्यास मनाई असणार .हा निर्णय
२६/११ च्या हल्ल्याच्या वेळी मिडीया ने ज्या प्रकारे ब्रेकिंग न्युज च्या
नावाखाली जे केले .ते बघता सरकारने योग्य निर्णय घेतला आहे असे वाटते .
आज मिडिया ब्रेकिंग न्युजच्या नावा खाली काही दाखवतात .
राष्ट्रीय सुरक्षा व गोपनीयतेचा सपशेल बोजवारा उडवतात
पाकिस्तान मध्ये जेव्हा शाळेवर हल्ला झाला तेव्हा .
आपल्या देशातील शाळा बघा कशा भगवान भरोसे आहे हे दाखवण्या साठी
एक च्यानल ने मुंबई आणि दिल्ली मधील अनेक शाळेत जावून
त्या शाळेवर जर हल्ला झाला तर तो या रस्त्याने होईल त्या रस्त्याने होईल .
येथे सुरक्षा रक्षक नाही आहे .
असे अगदी दहशत वाद्यांना दाखवत होते कि काय अशा प्रकारे आपण हल्ला
करू शकता .
हे बघून कोणाला पण चीड येऊ शकते .सगळ्यात आधी असे सांगताना
यांना जाणीव नसते का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे
आरोप करणारी मिडिया आपण आपल्या देशाला धोखा होईल असे काही करत आहे .
याची त्यांना जाणीव नसते का ?
नवीन सरकारचा निर्णय अगदी योग्य आहे .
या निर्णया बद्दल सरकारचे अभिनंदन .....
२०/१/१५
No comments :
Post a Comment