Sunday, 25 January 2015

वाटा

तू कधी तरी बोलशील वाट बघत राहिले .
पण तू काही बोलायचे नाही असे ठरवून 
शांत राहिला .
खरे तर माझी वाट तर अलग होती 
पण तुझा बरोबर चालयचे होते .मग माझी वाट 
सोडून दिली तुझा बरोबर चलायचा प्रयत्न केला .
वाटले होते किनारा भेटेल तुझा बरोबर .
पण तु बोललाच नाही .
तुझा हा च्या चक्कर मध्ये आज कुठे येऊन पोचले .
आता परतीचा रस्ता पण बंद झाला .
वेड्या सारखे रस्त्याच्या शोधात
फिरत राहिले गोलगोल ,
आज जग वेडे म्हणते .म्हणून दे .
कारण जगच्या दृष्टीने वेड्यांना कुठे
मन भावना असतात ,

No comments :

Post a Comment