Monday, 19 January 2015

आपल्या बरोबर जेव्हा अनेक जन असतात
तेव्हा आपण कशाचा विचार करत नाही .
त्याची कधी गरज पण वाटत नाही 
.कारण आपली कोणती कृती हि बरोबर 
का चूक हे सांगयला कोणी ना कोणी असते 
पण जेव्हा एकटे असतो तेव्हा मात्र खूप विचार करतो
आणि तो स्वता बद्दल जादा असतो .
मग त्यात आपल्या चुका असो कि आपले काही निर्णय
असो तेव्हाच मला वाटते आपण जादा शिकतो .
जे जीवनाच्या शाळेत जगायला उपयोगी पडते 

१७/१/२०१५

No comments :

Post a Comment