आज दहावीचा निकाल, आयुष्याचा एका महत्वपूर्ण टप्पा ओलांडून एका नवीन प्रवाहात उड्या मारायला सज्ज असतील सगळे, कोणाला झोपच नसेल लागली, माझा हा पेपर खराब गेला, आता माझी वाट लागणार, मला ते गणित सुटलच नाही, मराठीचा पेपर पूर्ण झालाच नाही ह्या ना त्या काळजीने. सारखं घड्याळ बघ, किती टक्के मिळतील मला?
आठवते का आपल्या निक्लाचा दिवस ..........खरे तर शेहारा मध्ये राहत असेल तर अख्या बिल्डींग ला माहित असते कोण दहावीला आहे ,कोण बारावीला आहे .........आणि खेड्यात असाल तर अख्या गावाला माहित असते ...........जे हुशार असतात त्यना टेशन असते किती गुण मिळणार ...आणि बाकीच्य्ना आपण पास होणार का नाही याची काळजी असते ............जर आपण नापास झालो तर लोक काय म्हणतील असे खूप प्रेश्ना असतात मनात .............
माझा निकला होता काय होणार म्हणून मी गेलेच नव्हते .कारण तशी गरजच नव्हती कारण गावात लगेच माहिती पडायचे कोण कोण पास झाले आणि किती गुण भेटले
६जुन १३
आठवते का आपल्या निक्लाचा दिवस ..........खरे तर शेहारा मध्ये राहत असेल तर अख्या बिल्डींग ला माहित असते कोण दहावीला आहे ,कोण बारावीला आहे .........आणि खेड्यात असाल तर अख्या गावाला माहित असते ...........जे हुशार असतात त्यना टेशन असते किती गुण मिळणार ...आणि बाकीच्य्ना आपण पास होणार का नाही याची काळजी असते ............जर आपण नापास झालो तर लोक काय म्हणतील असे खूप प्रेश्ना असतात मनात .............
माझा निकला होता काय होणार म्हणून मी गेलेच नव्हते .कारण तशी गरजच नव्हती कारण गावात लगेच माहिती पडायचे कोण कोण पास झाले आणि किती गुण भेटले
६जुन १३
No comments :
Post a Comment