आज खूप बोर होत आहे किवा खूप कंटाळा आला आहे .असे आपण स्वतः बोलतो किवा इतराना बोलताना नेहमी ऐकतो .
कोणी विचारले काय चालू आहे ठरलेले उत्तर भेटते .काय नाही नेहमीचे रुटीन ......
म्हणजे काय आयुष्यात येणारा तोच तोच पणा .
आज करमणुकीचे अनेक साधने आहे.बदल हा माणसाचा स्वभाव असल्या मुळे त्याचा पण कंटाळा येतो.
असा का होते ..........
कारण अलीकडे सवांद कमी झाला आहे का ?
जमाना इंटरनेटचा आहे .एक क्लिक वर हवे ती माहिती भेटते .
१० दिवसाचे काम १० तासात होते आहे.कदाचित चालेन्जिंग काही वाटत नाही म्हणून असे होत असावे का ?
कोणी विचारले काय चालू आहे ठरलेले उत्तर भेटते .काय नाही नेहमीचे रुटीन ......
म्हणजे काय आयुष्यात येणारा तोच तोच पणा .
आज करमणुकीचे अनेक साधने आहे.बदल हा माणसाचा स्वभाव असल्या मुळे त्याचा पण कंटाळा येतो.
असा का होते ..........
कारण अलीकडे सवांद कमी झाला आहे का ?
जमाना इंटरनेटचा आहे .एक क्लिक वर हवे ती माहिती भेटते .
१० दिवसाचे काम १० तासात होते आहे.कदाचित चालेन्जिंग काही वाटत नाही म्हणून असे होत असावे का ?
२०/२/१४
No comments :
Post a Comment