आज शिवजयंती ..
पण काही लिहायचे म्हटले कि सुचतच नाही ,
फक्त आणि फक्त विचार येतात .शिवाजी महारज या नावात काय जादू आहे.
आज पण आम्हला अभिमान वाटतो ,
आणि आठवतात त्यांच्या साठी स्वतच्या मरणाचा विचार न करणरे वीर ,
मग शिवा काशीद सारखा मावळ असो कि बाजी प्रभू ,नाही तर तानाजी मालुसरे ...
आणि असे अनेक ज्यांची नावे इतिहासात नाही असे अनेक ...
समोर मरण दिसत आहे ,आपण मरणार आहे हे माहित असून फक्त आपला राजा
सुखरूप राहावा म्हणून आपले बलिदान करणरे हे लोक किती असमान्य होते .
कुठला स्वार्थ नाही फक्त त्याग आणि त्याग .
आज आपण महाराजाचे नाव घेतो .पण खरच आपण काय करतो .
आपण एक तरी त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो का ?
आज आम्ही आमच्यात जिजाबाई आहे का हे पाहतो का ?
अन्याय होतो हे दिसत असून आम्ही काय करतो .
आम्ही फक्त आणि फक्त राजे परत या असे बोलतो ,
त्यांचा अभिमान म्हणून त्यांचे नाव घेतो .
पण कृती करतो का ?
आज जेव्हा कुठल्या किल्ल्या बघितला कि मनात येते आज एक दिवस आम्ही
जातो पण किती अवघड वाटते ना आम्हला चढणे ..पण त्या काळात कोणत्या
गोष्टी ची सोय नसतानी ते लोक हे सगळे कसे करत असतील .
पन्हाळा गड बघितला कि मनात येते .न तेव्हा रस्ते होते ना आजच्या सारख्या
लाईट .पावसाळी रात्र असतानी शत्रू पाठी असतानी हे अंतर कसे पार केले असेल .
आणि त्या नंतर राजे सुखरूप राहावे म्हणून पावन खिंडीत झालेली लढाई .
खरच कोणत्या मातीची बनली होती हि माणसे .
डोळे भरून येतात .इतिहास वाच्तानी ,आणि मनात येते
आम्ही काय करतो ..........
१९/२/१५
पण काही लिहायचे म्हटले कि सुचतच नाही ,
फक्त आणि फक्त विचार येतात .शिवाजी महारज या नावात काय जादू आहे.
आज पण आम्हला अभिमान वाटतो ,
आणि आठवतात त्यांच्या साठी स्वतच्या मरणाचा विचार न करणरे वीर ,
मग शिवा काशीद सारखा मावळ असो कि बाजी प्रभू ,नाही तर तानाजी मालुसरे ...
आणि असे अनेक ज्यांची नावे इतिहासात नाही असे अनेक ...
समोर मरण दिसत आहे ,आपण मरणार आहे हे माहित असून फक्त आपला राजा
सुखरूप राहावा म्हणून आपले बलिदान करणरे हे लोक किती असमान्य होते .
कुठला स्वार्थ नाही फक्त त्याग आणि त्याग .
आज आपण महाराजाचे नाव घेतो .पण खरच आपण काय करतो .
आपण एक तरी त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो का ?
आज आम्ही आमच्यात जिजाबाई आहे का हे पाहतो का ?
अन्याय होतो हे दिसत असून आम्ही काय करतो .
आम्ही फक्त आणि फक्त राजे परत या असे बोलतो ,
त्यांचा अभिमान म्हणून त्यांचे नाव घेतो .
पण कृती करतो का ?
आज जेव्हा कुठल्या किल्ल्या बघितला कि मनात येते आज एक दिवस आम्ही
जातो पण किती अवघड वाटते ना आम्हला चढणे ..पण त्या काळात कोणत्या
गोष्टी ची सोय नसतानी ते लोक हे सगळे कसे करत असतील .
पन्हाळा गड बघितला कि मनात येते .न तेव्हा रस्ते होते ना आजच्या सारख्या
लाईट .पावसाळी रात्र असतानी शत्रू पाठी असतानी हे अंतर कसे पार केले असेल .
आणि त्या नंतर राजे सुखरूप राहावे म्हणून पावन खिंडीत झालेली लढाई .
खरच कोणत्या मातीची बनली होती हि माणसे .
डोळे भरून येतात .इतिहास वाच्तानी ,आणि मनात येते
आम्ही काय करतो ..........
१९/२/१५
No comments :
Post a Comment