फेसबुक खरे तर एक आभासी जग ...........
पण काही लोक यात खूपच अडकून पडतात .......
वास्तव आणि आभास यातील फरक विसरतात ........
अनेकदा आपण खूप अलग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात .....
येथे आपले कोणी नसते ,कोण कुठले ,कोण कुठले .एकत्र येतात ..
विचार आवडतात ,कधी पोस्ट आवडतात .कोणाशी सवांद होतो कोणाशी नाही .
पण वास्तव जगातील सारखे काही लोक येथे वागतानी दिसतात ..
मला चांगले म्हणा ,माझ्या पोस्ट लाईक करा .असे यांचे तत्व असते .
हे विसरतात येथे अनेक विचाराचे अलग स्वभावाचे लोक असतात .
ते ज्या परिस्थितीतून आलेले असतात .तसे त्यांच्या पोस्ट मध्ये दिसते .
कोणी खूप लिहितात तर काही एक ओळीत खूप काही सांगून जातात .
"पण आम्ही येथे मनोरंजन करायला येतो ,उपदेश ऐकयला नाही ,वैचारिक पोस्ट
कशाला टकतात लोक" .किवा जर कोणी देवा बद्दल बोलले तर त्यांना नावे ठेवणे
अंधश्रद्धाळू म्हणणे .आम्ही नाही हे करत आम्हला नाही हे पटत म्हणून नावे
ठेवणे ,या लोकांचा उद्देश नेमका काय असतो .समजत नाही यांना कोणी विरोध
पण करायचा नसतो .
पण ते हे का विसरतात ज्यांना पटते ते लोक वाचतात .तुम्हाला नाही पटत नका वाचू
पण नावे पण नका ठेवू .
एखादी पोस्ट किती मोठी असू दे लोक वाचतात ,कारण त्या असतात छान ..
लोकांना बदलण्या पेक्षा आपणच बदलू या काय फरक पडतो कोणाला
प्रोत्साहन दिले तर ...
आपण जर कोणाला चांगले नाही म्हणू शकत तर वाईट देखील बोलण्याचा
आपल्यला अधिकार आहे का ?
मला हे आवडत नाही ते आवडत नाही असे म्हणून आणि ते जाहीर पणे
लिहून आपण आपल्या मधील अहंकार दाखवतो असे नाही का होत .
चांगले शब्द माणसे जोडतात .......
वाईट शब्द माणसे तोडतात ...
आपण माणसे जोडू या .......
{कृपया तुम्हाला कोणी काही बोलले का असे विचारू नाही काही लोकांच्या पोस्ट असतात
नावे ठेवणाऱ्या त्या वरून हि पोस्ट आहे }
२०/२०१५
पण काही लोक यात खूपच अडकून पडतात .......
वास्तव आणि आभास यातील फरक विसरतात ........
अनेकदा आपण खूप अलग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात .....
येथे आपले कोणी नसते ,कोण कुठले ,कोण कुठले .एकत्र येतात ..
विचार आवडतात ,कधी पोस्ट आवडतात .कोणाशी सवांद होतो कोणाशी नाही .
पण वास्तव जगातील सारखे काही लोक येथे वागतानी दिसतात ..
मला चांगले म्हणा ,माझ्या पोस्ट लाईक करा .असे यांचे तत्व असते .
हे विसरतात येथे अनेक विचाराचे अलग स्वभावाचे लोक असतात .
ते ज्या परिस्थितीतून आलेले असतात .तसे त्यांच्या पोस्ट मध्ये दिसते .
कोणी खूप लिहितात तर काही एक ओळीत खूप काही सांगून जातात .
"पण आम्ही येथे मनोरंजन करायला येतो ,उपदेश ऐकयला नाही ,वैचारिक पोस्ट
कशाला टकतात लोक" .किवा जर कोणी देवा बद्दल बोलले तर त्यांना नावे ठेवणे
अंधश्रद्धाळू म्हणणे .आम्ही नाही हे करत आम्हला नाही हे पटत म्हणून नावे
ठेवणे ,या लोकांचा उद्देश नेमका काय असतो .समजत नाही यांना कोणी विरोध
पण करायचा नसतो .
पण ते हे का विसरतात ज्यांना पटते ते लोक वाचतात .तुम्हाला नाही पटत नका वाचू
पण नावे पण नका ठेवू .
एखादी पोस्ट किती मोठी असू दे लोक वाचतात ,कारण त्या असतात छान ..
लोकांना बदलण्या पेक्षा आपणच बदलू या काय फरक पडतो कोणाला
प्रोत्साहन दिले तर ...
आपण जर कोणाला चांगले नाही म्हणू शकत तर वाईट देखील बोलण्याचा
आपल्यला अधिकार आहे का ?
मला हे आवडत नाही ते आवडत नाही असे म्हणून आणि ते जाहीर पणे
लिहून आपण आपल्या मधील अहंकार दाखवतो असे नाही का होत .
चांगले शब्द माणसे जोडतात .......
वाईट शब्द माणसे तोडतात ...
आपण माणसे जोडू या .......
{कृपया तुम्हाला कोणी काही बोलले का असे विचारू नाही काही लोकांच्या पोस्ट असतात
नावे ठेवणाऱ्या त्या वरून हि पोस्ट आहे }
२०/२०१५
No comments :
Post a Comment