वाईट लोकांना चांगल्या लोका मध्ये गेले कि आपण चांगले आहे हे दाखवण्यासाठी किती कसरत करावी लागते ना ?
पण चांगल्या लोकांना वाईट लोका मध्ये गेले तरी त्यांना वाईट आहे हे दाखवायला लागत नाही ना ?
असेच मनातले काही 12 feb
पण चांगल्या लोकांना वाईट लोका मध्ये गेले तरी त्यांना वाईट आहे हे दाखवायला लागत नाही ना ?
असेच मनातले काही 12 feb
वचन म्हणजे काय तर दिलेला शब्द पाळणे .पण खरच आजच्या जगात याला कोणी किमत देतात का ? मग असे दिवस का साजरे करतात .
मी तुझा शिवय जगू शकणार नाही बोलणारे दुसर्या वर्षी हा डायलॉग अजून कोणाला तरी बोलतानी दिसतात तेव्हा तर असे दिवस म्हणजे फक्त नावाला साजरे केले जातात असे वाटते ..
म्हणजे काय कोणते दिवस साजरे करणे हे फक्त नावाला ,याचा अर्थ जी गोष्ट अमलात आणायची नसते त्याचे दिवस साजरे करा ,मग आठवण राहीन कधी तरी आपण कोणाला काही शब्द दिला होता नाही का?11 feb
मी तुझा शिवय जगू शकणार नाही बोलणारे दुसर्या वर्षी हा डायलॉग अजून कोणाला तरी बोलतानी दिसतात तेव्हा तर असे दिवस म्हणजे फक्त नावाला साजरे केले जातात असे वाटते ..
म्हणजे काय कोणते दिवस साजरे करणे हे फक्त नावाला ,याचा अर्थ जी गोष्ट अमलात आणायची नसते त्याचे दिवस साजरे करा ,मग आठवण राहीन कधी तरी आपण कोणाला काही शब्द दिला होता नाही का?11 feb
हिऱ्याला गारगोटी समजले म्हणून त्याची किमत कधी कमी होत नाही {९ फेब}
भविष्यकाळात काय होणार माहिती नसते.भूतकाळात काय झाले आठवत राहते.कधी कधी काही लोक खूप आठवतात.जे आपल्या हाकेच्या पलीकडे गेलेले असतात.
आपण जेव्हा किशोरवयीन असतो तेव्हा आपल्यावर बंधने घालणारे आई वडील चुकीची वाटत असतात.पण तेच आपली मुले मोठी झाली कि ते जे वागतात (बंधना मुळे वागू शकलो नाही )ते चूक आहे असे का वाटते.
असेच मनातले काही
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment