बोलण्यामुळे अनेक प्रश्न सुटतात असे बोलतात .
पण कधीकधी जास्त बोलून अनेक प्रश्न पण निर्माण होतात .
काही लोक खूप अबोल असतात त्यांच्या मनात काय चालू कधी समजत नाही .
मग नेमके याना काय हवे असे प्रश्न पडतात .तेव्हा वाटते यांनी काही बोलावे .
तर काही एवढे एवढे बोलतात कि अनेक प्रश्न निर्माण करतात .मग वाटते हे चूप बसले तर
किती बरे होईल .
म्हणून समतोल असावे म्हणजे कोणाला त्रास नाही .
पण कधीकधी जास्त बोलून अनेक प्रश्न पण निर्माण होतात .
काही लोक खूप अबोल असतात त्यांच्या मनात काय चालू कधी समजत नाही .
मग नेमके याना काय हवे असे प्रश्न पडतात .तेव्हा वाटते यांनी काही बोलावे .
तर काही एवढे एवढे बोलतात कि अनेक प्रश्न निर्माण करतात .मग वाटते हे चूप बसले तर
किती बरे होईल .
म्हणून समतोल असावे म्हणजे कोणाला त्रास नाही .
No comments :
Post a Comment