Monday, 15 February 2016

बोलण्यामुळे अनेक प्रश्न सुटतात असे बोलतात .
पण कधीकधी जास्त बोलून अनेक प्रश्न पण निर्माण होतात .

काही  लोक   खूप  अबोल   असतात  त्यांच्या  मनात  काय  चालू  कधी  समजत  नाही  .
मग नेमके  याना  काय  हवे  असे प्रश्न  पडतात .तेव्हा वाटते  यांनी  काही  बोलावे .
तर  काही एवढे  एवढे  बोलतात कि अनेक प्रश्न निर्माण  करतात .मग वाटते  हे चूप बसले तर 
किती बरे होईल  .
म्हणून समतोल असावे म्हणजे कोणाला  त्रास नाही .

No comments :

Post a Comment