वेळ कधी सांगून येत नाही .म्हणून आजच्या परस्थिती वरून कोणाचे मुल्यांकन करू नका .आज काही नसलेली व्यक्ती उद्या अश्या उंचीवर पोहोचलेली असेल ज्याचा आपण विचार पण केलेला नसेल .मग आपल्याला आपल्या बोलण्याचा पश्चाताप होयला नको .
असेच मनातले काही {एक होता कार्व्हर ,पुस्तक वाचून मनात आलेले काही विचार }
अनेकदा छडा छडी ला कंटाळून मुलीची आत्महत्या अशा बातम्या येतात तेव्हा वाटते .मुली मरतात पण ते त्रास देणारे जिवंत आणि मोकळेच राहतात .मरायचे पण अशा लोकांना का जिवंत सोडायचे .त्यांना का मारून मग का मरू नाही .
आपल्याला आई वडील कसे लहानचे मोठे करतात .त्यावर बरेच आपले नेचर घडत असते .देवाने आपल्यला काही दिले नाही पण जे दिले तेच खूप समजून खुश राहणे शिकवले असेल तर पुढे जावून कोणा बद्दल आपल्या मनात मत्सर तयार होत नाही जे आहे ते आपले नशीब समजून आपण परस्थितिचा सामना करायला शिकतो .कारण रडून किवा दुखाचे रडगाणे गावून कधी परस्थिती बदलत नाही { अशा वेळी तहानलेला कावळ्याची गोष्ट आठवते }.
असेच मनातले काही
कोणता निर्णय हा चूक कि बरोबर हा परस्थिती नुसार घेतला जात असला तरी तो किती बरोबर आणि किती चूक हे पुढील काळात त्याच्या परिणाम वर किती चूक बरोबर होतो हे दिसून येते .निर्णय बरोबर तर कल्याण होते नाही तर त्याचे कायम स्वरूपी भयानक परिणाम सहन करावे लागतात .मग नंतर त्यावर किती बोला काही फायदा नसतो .
त्या पेक्षा आज काय करता येईन हा विचार करणे कधी योग्य नाही का ????????
ज्या बद्दल आपल्याला जास्त माहिती नाही .त्यावर न बोलणे न लिहिणे योग्य असते नाही का ? मग ते काही असो ,इतिहासातील एखादी व्यक्ती किवा आणखी कोणी .......
....
आयुष्यात कधी कधी काहीच नको वाटते .नेमके काय वाटते समजत नाही .सांगता येत नाही .काही तरी वेगळे वाटत राहते .आयुष्याचा कंटाळा आला सारखे होते .का कसा साठी सगळे असे वाटत राहते .नकली चेहऱ्यांचा पण कंटाळा येतो
....................
माझ्या फेसबुक पोस्ट
ऑक्टोबर २०१५
असेच मनातले काही {एक होता कार्व्हर ,पुस्तक वाचून मनात आलेले काही विचार }
अनेकदा छडा छडी ला कंटाळून मुलीची आत्महत्या अशा बातम्या येतात तेव्हा वाटते .मुली मरतात पण ते त्रास देणारे जिवंत आणि मोकळेच राहतात .मरायचे पण अशा लोकांना का जिवंत सोडायचे .त्यांना का मारून मग का मरू नाही .
आपल्याला आई वडील कसे लहानचे मोठे करतात .त्यावर बरेच आपले नेचर घडत असते .देवाने आपल्यला काही दिले नाही पण जे दिले तेच खूप समजून खुश राहणे शिकवले असेल तर पुढे जावून कोणा बद्दल आपल्या मनात मत्सर तयार होत नाही जे आहे ते आपले नशीब समजून आपण परस्थितिचा सामना करायला शिकतो .कारण रडून किवा दुखाचे रडगाणे गावून कधी परस्थिती बदलत नाही { अशा वेळी तहानलेला कावळ्याची गोष्ट आठवते }.
असेच मनातले काही
कोणता निर्णय हा चूक कि बरोबर हा परस्थिती नुसार घेतला जात असला तरी तो किती बरोबर आणि किती चूक हे पुढील काळात त्याच्या परिणाम वर किती चूक बरोबर होतो हे दिसून येते .निर्णय बरोबर तर कल्याण होते नाही तर त्याचे कायम स्वरूपी भयानक परिणाम सहन करावे लागतात .मग नंतर त्यावर किती बोला काही फायदा नसतो .
त्या पेक्षा आज काय करता येईन हा विचार करणे कधी योग्य नाही का ????????
ज्या बद्दल आपल्याला जास्त माहिती नाही .त्यावर न बोलणे न लिहिणे योग्य असते नाही का ? मग ते काही असो ,इतिहासातील एखादी व्यक्ती किवा आणखी कोणी .......
....
आयुष्यात कधी कधी काहीच नको वाटते .नेमके काय वाटते समजत नाही .सांगता येत नाही .काही तरी वेगळे वाटत राहते .आयुष्याचा कंटाळा आला सारखे होते .का कसा साठी सगळे असे वाटत राहते .नकली चेहऱ्यांचा पण कंटाळा येतो
....................
माझ्या फेसबुक पोस्ट
ऑक्टोबर २०१५
No comments :
Post a Comment