शाप
कोणी तरी कोणाचे वाईट केले हकनाक त्रास दिला कि ज्या व्यक्तीस त्रास
झाला ती व्यक्ती तळतळाट देते ,"तुमचे वाईट होईल ,किवा तुझे वाटोळे होईल"
वाईट बोलत असेल तर "तुझ्या जिभेत किडे पडतील "
असे बोलणे म्हणजे काय ,शाप देणे .
जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्माचे अनेक धर्म ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्या लक्षात
येईन कि अनेक देव देवता यांना कोणी ना कोणी शाप दिला होता.आणि नंतर त्यांना
ते शाप भोगावे लागले होते.ऋषी दुर्वासा यांचे नाव तर याबाबत सगळ्यात आधी आठवते.शाप दिला
तो लागू पडला म्हणून ज्या व्यक्तीला शाप दिला त्याचा त्रास
त्या व्यक्तीला जर होत असेल तर ज्याने दिला त्याला पण होत असेल का?
आता पुराणातील शाप साठी माहिती असलेल्या काही कथा . कंसाला मिळालेला शाप "देवकीचा
पुत्र तुझा अंत करीन "
दशरथ राजाला श्रावणाच्या आईवडिलांनी दिलेला शाप....सगळ्यानाच माहिती आहे.ज्या शापाचा परिणाम म्हणून दशरथ राजाला पुत्रवियोग झाला .
आहिलेला शिळा होण्याचा शाप ,तर अहिलेचा इंद्रास शाप तुझ्या शरीरात अनेक
भोके पडतील .खोटो बोलून विद्या शिकलात म्हणून कर्णास परशुरामाचा शाप
"गरज असेल तेव्हा तुझी विद्या विफल होईल" आणि ती झाली महाभारत युद्धात .
"अर्जुनाने स्रियांना दिलेला शाप " स्रीयांच्या पोटात कोणते गुपित राहणार नाही "
{ याची कथा माहिती नाही } राजा परीक्षित यास ऋषीच्या गळ्यात मेलेला साप
घातला म्हणून ऋषीच्या मुलाने शाप दिला "आज पासून सात दिवसात साप चावून मारशील "त्याशापाचा प्रभाव होऊ नाही म्हणून परीक्षित राजाने सात दिवास श्रीशुकदेव यांनी राजा परिक्षीत यास भाग्वात कथा सांगितली आहे .जी आज भागवत महापुराण म्हणून आहे .ज्यात बारा खंड आहे .या कथा सांगितल्या तरी
परीक्षित राजा हा साप चावून सातव्या दिवशी मरण पावला.
हिंदू धर्मात अश्या अनेक कथा आहेत .बाकी धर्मात पण असतील का ?
काल भागवत पुराणावरील एक पोस्ट वाचून असेच काही आठवले .
कोणी तरी कोणाचे वाईट केले हकनाक त्रास दिला कि ज्या व्यक्तीस त्रास
झाला ती व्यक्ती तळतळाट देते ,"तुमचे वाईट होईल ,किवा तुझे वाटोळे होईल"
वाईट बोलत असेल तर "तुझ्या जिभेत किडे पडतील "
असे बोलणे म्हणजे काय ,शाप देणे .
जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्माचे अनेक धर्म ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्या लक्षात
येईन कि अनेक देव देवता यांना कोणी ना कोणी शाप दिला होता.आणि नंतर त्यांना
ते शाप भोगावे लागले होते.ऋषी दुर्वासा यांचे नाव तर याबाबत सगळ्यात आधी आठवते.शाप दिला
तो लागू पडला म्हणून ज्या व्यक्तीला शाप दिला त्याचा त्रास
त्या व्यक्तीला जर होत असेल तर ज्याने दिला त्याला पण होत असेल का?
आता पुराणातील शाप साठी माहिती असलेल्या काही कथा . कंसाला मिळालेला शाप "देवकीचा
पुत्र तुझा अंत करीन "
दशरथ राजाला श्रावणाच्या आईवडिलांनी दिलेला शाप....सगळ्यानाच माहिती आहे.ज्या शापाचा परिणाम म्हणून दशरथ राजाला पुत्रवियोग झाला .
आहिलेला शिळा होण्याचा शाप ,तर अहिलेचा इंद्रास शाप तुझ्या शरीरात अनेक
भोके पडतील .खोटो बोलून विद्या शिकलात म्हणून कर्णास परशुरामाचा शाप
"गरज असेल तेव्हा तुझी विद्या विफल होईल" आणि ती झाली महाभारत युद्धात .
"अर्जुनाने स्रियांना दिलेला शाप " स्रीयांच्या पोटात कोणते गुपित राहणार नाही "
{ याची कथा माहिती नाही } राजा परीक्षित यास ऋषीच्या गळ्यात मेलेला साप
घातला म्हणून ऋषीच्या मुलाने शाप दिला "आज पासून सात दिवसात साप चावून मारशील "त्याशापाचा प्रभाव होऊ नाही म्हणून परीक्षित राजाने सात दिवास श्रीशुकदेव यांनी राजा परिक्षीत यास भाग्वात कथा सांगितली आहे .जी आज भागवत महापुराण म्हणून आहे .ज्यात बारा खंड आहे .या कथा सांगितल्या तरी
परीक्षित राजा हा साप चावून सातव्या दिवशी मरण पावला.
हिंदू धर्मात अश्या अनेक कथा आहेत .बाकी धर्मात पण असतील का ?
काल भागवत पुराणावरील एक पोस्ट वाचून असेच काही आठवले .
No comments :
Post a Comment