आज मुलांना मिळणारे मार्क्स हा अनेकांच्या चर्चेचा
विषय आहे.आमच्या वेळी एवढे मार्क्स मिळत नव्हते हे अनेकांचे मत अगदी
माझे सुद्धा,का तेव्हा मुले हुशार नव्हते का ? आतची मुले जास्त हुशार आहेत का?
खरे तर तेव्हा मुले हुशार होते .
विषय आहे.आमच्या वेळी एवढे मार्क्स मिळत नव्हते हे अनेकांचे मत अगदी
माझे सुद्धा,का तेव्हा मुले हुशार नव्हते का ? आतची मुले जास्त हुशार आहेत का?
खरे तर तेव्हा मुले हुशार होते .
आजच्या सारखे तेव्हाचे पालक जागरूक नव्हते .गरिबी मुळे वह्या घेणे परवडत
नसायचे .जुनी पुस्तके वापरली जात .गाईड घेणे परवडत नव्हते .खरे तर त्यावेळचे
शिक्षक अतिशय चांगले असायचे .शिकवणी कोणी लावत नव्हते.वर्गात होईल
तेवढाच आभ्यास असे अनेक मुला बाबत होते.अनेका कडे लाईट देखील नसायची .
आईवडील जर शेतकरी असतील तर मग आधी शेतातील काम करावे लागायचे.
अभ्यास हा नेहमी दुय्यम होता.
नसायचे .जुनी पुस्तके वापरली जात .गाईड घेणे परवडत नव्हते .खरे तर त्यावेळचे
शिक्षक अतिशय चांगले असायचे .शिकवणी कोणी लावत नव्हते.वर्गात होईल
तेवढाच आभ्यास असे अनेक मुला बाबत होते.अनेका कडे लाईट देखील नसायची .
आईवडील जर शेतकरी असतील तर मग आधी शेतातील काम करावे लागायचे.
अभ्यास हा नेहमी दुय्यम होता.
याउलट आज आहे आपल्याला जेजे नाही भेटले तेते स्वता पालक आधी मुलांना
आणून देतात .पुस्तके ,गाईड.आणि त्याबरोबर अनेक शिकवणी वर्गाच्या नोटस,
मोठे मोठे क्लास. आणि आईवडिलांचे मुलांच्या अभ्यासावर असलेले बारीक लक्ष.
मार्क्स मिळवण्या साठी किती अभ्यास करायचा हे बरोबर क्लास मध्ये शिकवले जाते.
अनेकदा परीक्षा घेतल्या जातात .मुलांची मग चांगली तयारी होते.हेच आज
चागले मार्क्स पडण्याचे कारण आहे असे मला तरी वाटते.
आणून देतात .पुस्तके ,गाईड.आणि त्याबरोबर अनेक शिकवणी वर्गाच्या नोटस,
मोठे मोठे क्लास. आणि आईवडिलांचे मुलांच्या अभ्यासावर असलेले बारीक लक्ष.
मार्क्स मिळवण्या साठी किती अभ्यास करायचा हे बरोबर क्लास मध्ये शिकवले जाते.
अनेकदा परीक्षा घेतल्या जातात .मुलांची मग चांगली तयारी होते.हेच आज
चागले मार्क्स पडण्याचे कारण आहे असे मला तरी वाटते.
दुसरा मुद्दा म्हणजे अनेक आईवडील मुलांना चांगले मार्क्स मिळून देखील खुश
का नसतात.त्याचे कारण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हि अनेक आई
वडिलांची इच्छा असते.पण आज प्रचंड स्पर्धा आहे .ज्यांना चांगले मार्क्स त्यांना
चांगले कॉलेज हे समीकरण झाले आहे.अगदी एक मार्कस वरून सुद्धा चांगल्या
कॉलेज मध्ये प्रवेश मिळत नाही.अनेकदा मुलांना जे कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो
ते लांब असते .येण्या जाण्यात वेळ जातो .म्हणून अनेकदा जवळचे कॉलेज मिळावी
हि अपेक्षा असते .म्हणून भरपूर मार्क्स मिळून मुले खुश नसतात.तर अनेक मुले हे
कमी मार्क्स असून पण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाचा हट्ट करतात.तेव्हा आपल्याला
जेमार्क्स जास्त वाटतात ते त्या आईवडिलांना वाटत नाही .आणि मुलांना देखील
आजचे मुले पण खरच मेहनत करतात मनापासून.
का नसतात.त्याचे कारण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हि अनेक आई
वडिलांची इच्छा असते.पण आज प्रचंड स्पर्धा आहे .ज्यांना चांगले मार्क्स त्यांना
चांगले कॉलेज हे समीकरण झाले आहे.अगदी एक मार्कस वरून सुद्धा चांगल्या
कॉलेज मध्ये प्रवेश मिळत नाही.अनेकदा मुलांना जे कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो
ते लांब असते .येण्या जाण्यात वेळ जातो .म्हणून अनेकदा जवळचे कॉलेज मिळावी
हि अपेक्षा असते .म्हणून भरपूर मार्क्स मिळून मुले खुश नसतात.तर अनेक मुले हे
कमी मार्क्स असून पण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाचा हट्ट करतात.तेव्हा आपल्याला
जेमार्क्स जास्त वाटतात ते त्या आईवडिलांना वाटत नाही .आणि मुलांना देखील
आजचे मुले पण खरच मेहनत करतात मनापासून.
प्रचंड स्पर्धा आहे हे असेच होणार,पण यासगळ्यात कमी मार्क्स असणारे जाणार
कुठे हा आजचा मोठा प्रश्न आहे .आजच बातमी बघितली ज्यात उपलब्ध जागा आणि
आवश्यक जागा यात मोठी तफावत आहे .सगळ्यांना प्रवेश मिळणे मुश्कील
आहे.
असेच मनातले काही
कुठे हा आजचा मोठा प्रश्न आहे .आजच बातमी बघितली ज्यात उपलब्ध जागा आणि
आवश्यक जागा यात मोठी तफावत आहे .सगळ्यांना प्रवेश मिळणे मुश्कील
आहे.
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment