रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले या मालिके मुळे भूते असतात का नसतात हि चर्चा झाली.
पण अनेकदा मनाचा खेळ असतो हा अनुभव अनेकदा येतो.
पण अनेकदा मनाचा खेळ असतो हा अनुभव अनेकदा येतो.
मी लहान असतानी आमचा घरा पासून काही अंतरावर एक चिंचेचे झाड होते.आम्ही राहायचो त्या भागात लाईट आलेल्या नव्हत्या. चिंचेचे झाड खूप मोठे होते.जवळूनच रस्ता होता.कधी कोणाला तिथून जातानी भीती वाटत नसे.पण एक दिवस पहाटे पाणी आणायला गेलेली शेजारीण बोलली कि तिनी त्या
झाडा खाली एक सफेद साडीमधील बाई बघितली.बस त्या दिवसा पासून
बिनधास्त येणारे जाणारे लोक घाबरायला लागले. त्यात मी सुद्धा होते.मग अंधार पडला कि त्या झाडाच्या बाजूला आई जावू देत नसे.पण त्या एका बाई
व्यतरिक्त पुन्हा कोणाला कधी तिथे काही दिसले नाही .पण भीती मात्र वाटायची. पण आज विचार केला कि वाटते.त्या बाईला पहाटे पाणी कंटाळा येत असावे म्हणून तिनी असे सांगितले असेल का?
झाडा खाली एक सफेद साडीमधील बाई बघितली.बस त्या दिवसा पासून
बिनधास्त येणारे जाणारे लोक घाबरायला लागले. त्यात मी सुद्धा होते.मग अंधार पडला कि त्या झाडाच्या बाजूला आई जावू देत नसे.पण त्या एका बाई
व्यतरिक्त पुन्हा कोणाला कधी तिथे काही दिसले नाही .पण भीती मात्र वाटायची. पण आज विचार केला कि वाटते.त्या बाईला पहाटे पाणी कंटाळा येत असावे म्हणून तिनी असे सांगितले असेल का?
दुसरी एक घटना मुंबई मध्ये एक खोली भाड्याने घेतली होती .मुलगी फक्त एक वर्षाची होती.ज्या दिवसी मी त्या घरात राहायला गेले .तेव्हा शेजारी सगळे माझ्या कडे अजीब नजरेने बघत होते .मला वाटले मी नवीन आहे म्हणून असतील.तिथे जावून मला एक महिना झाला होता.मी कोणाशी ओळख नाही म्हणून बोलत नव्हते.पण एक दिवस एक आज्जी आली .मला बोलली तू का राहिला आली येथे.हे घर चांगले नाही.तुला येथे झोप येते का ? ती असे का बोलते समजत नव्हते.पण त्या नंतर तिनी जे सांगितले त्याने मी थोडीघाबरले.त्या घरातील बाईने घरातील बाथरूम मध्ये जाळून घेतले.नवर्याच्या त्रासा मुळे! तेव्हा पासून त्या घरात कोणी राहत नाही .म्हणजे त्या बाईचाआत्मा कोणाला त्या घरात राहू नाही.अमवस्या पौर्णिमेला घरा बाहेर उचलूनफेकतो. आज अमवस्या आहे सांभाळून ग बाई,असे बोलून त्या आज्जी निघून गेल्या.त्याच दिवसी नवरा नेमका घरी नाही.भाजी आणायला गेले.परत आले तर किचनची लाईट चालू ,मला पक्के आठवत होते मी बंद करून गेले होते मग हि लाईट चालू कशी,थोडी घाबरले .देवा जवळ दिवा लावला.देवाला पार्थना केली.आणि बोलले " याघरात एक सुवासिन गेली आहे,मी एक सुवासिन आहे.जर खरच तुझा आत्मा या जागेत असेल तर मला काही त्रास नको देऊ"देवा बरोबर तुझ्या नावाचा दिवा लावेल मी रोज.काय खरे काय खोटे
नाही माहिती पण त्या दिवसी आणि नंतर मला कधी काही त्रास नाही झाला.
पण प्रत्येक दिवसी दिवा आणि सणाचा नैवद्य मात्र मी अलग ठेवत असे..
नंतर वर्ष भर मी तिथे राहिले .नवरा आल्यावर समजले बटन लूज होते म्हणून लाईट आपोआप लागली.{ज्यांची खोली होते तो पण या कारणाने तिथे राहत
नव्हता.म्हणून बिना डीपोझीट त्याने आम्हाला खोली दिली होती.नंतर तो तिथे राहायला आला}
नाही माहिती पण त्या दिवसी आणि नंतर मला कधी काही त्रास नाही झाला.
पण प्रत्येक दिवसी दिवा आणि सणाचा नैवद्य मात्र मी अलग ठेवत असे..
नंतर वर्ष भर मी तिथे राहिले .नवरा आल्यावर समजले बटन लूज होते म्हणून लाईट आपोआप लागली.{ज्यांची खोली होते तो पण या कारणाने तिथे राहत
नव्हता.म्हणून बिना डीपोझीट त्याने आम्हाला खोली दिली होती.नंतर तो तिथे राहायला आला}
मनाचे खेळ असतात हे कधी काही नसतानी आपण एखाद्या गोष्टीचा अर्थकुठे तरी लावतो आणि घाबरतो.आत्मा ,भूत ,हे असतील कदाचित काही अज्ञात शक्ती

No comments :
Post a Comment