गैरसमज
काही लोक खूप रोखठोक असतात.ते गैरसमज करून घेण्या पेक्षा तोंडावर बोलून मोकळे होतात.असे लोक कोणाला आवडत नाही त्याचा राग येतो.पण असेच लोक बरे असतात.उगाच मनात अढी ठेवून वागत नाहीत.मान्य यामुळे माणसे तुटतात पण असेच लोक तुटतात त्यांना त्याची चूक दाखवणे किंवा त्याचे म्हणणे खोडून काढलेले आवडत नाही.
काही लोक गैरसमज कशाचा करून घेतात.अनेकदा समोरच्याची काही गोष्टी मध्ये मजबुरी असते किंवा त्याच्या वागण्या मागे काही रिजन असतात.म्हणून काही गोष्टी मध्ये त्या तसे वागतात.परंतु काही मग त्याना समजून न घेता काही लोक गैरसमज करून घेतात.मनात अढी धरतात.समोरच्याला नक्की काय झाले समजत नाही.अश्या वेळी जरी समजले तरी त्या व्यक्तीने अगदी डोके आपटून त्याच्या वागण्याचे स्पष्टीकरण दिले तरी अनेक दिवस,अनेक वर्षे काही लोक मनात अढी ठेवून वागतात.
काही लोक काही गोष्टीवर गैरसमज तर करून घेतात.पण समोरच्याला त्याच्या वागण्याचे कारण न विचारता मनात बदल्याची भावना ठेवतात.समोरच्याला न कळता छोट्या छोट्या गोष्टीतून बदला घेत राहतात.समोरील व्यक्ती मात्र त्या पासून अनभिन्न असते.कारण तिला वाटत असते माझी काही चूक नाही.समोरच्या व्यक्तीला मी आपले मानले आहे.ती कधी माझ्या बरोबर वाईट वागणार नाही याचा ठाम विश्वास असतो.पण जेव्हा समोरची व्यक्ती छुपे पणे आपल्याशी दुष्मन सारखी वागत होती हे समजल्यावर जगा वरील विश्वास उडून जातो.
अश्या वेळी वाटते जे लोक गैरसमज करून घेतात तो दूर न करता त्यातच जगत राहतात.किती दूर केला तरी स्वताचे तेच खरे हे लावून धरतात तेव्हा त्यांना कोणते स्पष्टीकरण देत बसू नाही.सरळ इग्नोर करावे.
असेच मनातले काही.
काही लोक खूप रोखठोक असतात.ते गैरसमज करून घेण्या पेक्षा तोंडावर बोलून मोकळे होतात.असे लोक कोणाला आवडत नाही त्याचा राग येतो.पण असेच लोक बरे असतात.उगाच मनात अढी ठेवून वागत नाहीत.मान्य यामुळे माणसे तुटतात पण असेच लोक तुटतात त्यांना त्याची चूक दाखवणे किंवा त्याचे म्हणणे खोडून काढलेले आवडत नाही.
काही लोक गैरसमज कशाचा करून घेतात.अनेकदा समोरच्याची काही गोष्टी मध्ये मजबुरी असते किंवा त्याच्या वागण्या मागे काही रिजन असतात.म्हणून काही गोष्टी मध्ये त्या तसे वागतात.परंतु काही मग त्याना समजून न घेता काही लोक गैरसमज करून घेतात.मनात अढी धरतात.समोरच्याला नक्की काय झाले समजत नाही.अश्या वेळी जरी समजले तरी त्या व्यक्तीने अगदी डोके आपटून त्याच्या वागण्याचे स्पष्टीकरण दिले तरी अनेक दिवस,अनेक वर्षे काही लोक मनात अढी ठेवून वागतात.
काही लोक काही गोष्टीवर गैरसमज तर करून घेतात.पण समोरच्याला त्याच्या वागण्याचे कारण न विचारता मनात बदल्याची भावना ठेवतात.समोरच्याला न कळता छोट्या छोट्या गोष्टीतून बदला घेत राहतात.समोरील व्यक्ती मात्र त्या पासून अनभिन्न असते.कारण तिला वाटत असते माझी काही चूक नाही.समोरच्या व्यक्तीला मी आपले मानले आहे.ती कधी माझ्या बरोबर वाईट वागणार नाही याचा ठाम विश्वास असतो.पण जेव्हा समोरची व्यक्ती छुपे पणे आपल्याशी दुष्मन सारखी वागत होती हे समजल्यावर जगा वरील विश्वास उडून जातो.
अश्या वेळी वाटते जे लोक गैरसमज करून घेतात तो दूर न करता त्यातच जगत राहतात.किती दूर केला तरी स्वताचे तेच खरे हे लावून धरतात तेव्हा त्यांना कोणते स्पष्टीकरण देत बसू नाही.सरळ इग्नोर करावे.
असेच मनातले काही.
No comments :
Post a Comment