Sunday, 20 December 2015

चित्रपट आणि विरोधक


वाद कुठे घालावा????
ज्या विषयाची पूर्ण माहिती असेल आणि अभ्यास असेल तिथे नाही का ?
संजय भन्साळी यांनी इतिहासचे विकृत्तीकरण केले आहे असे बोलले जात आहे .
काल काही लोकांनी तो चित्रपट दाखवू नाही म्हणून पुण्यात आंदोलन केले .
त्यावेळी काही पत्रकारांनी आंदोलना करणाऱ्यांना काही प्रश्न विचारले .
जसे "पहिला पेशवा कोण आणि त्यांना पेशवा हे पद कोणी दिले "?
बाजीराव पेशव्यांनी लढलेली पहिली लढाई ?
या प्रश्नाचे उत्तर त्या आंदोलन करणाऱ्यांना देता आले नाही .ते चूप बसले .
आता प्रश्न असा आहे.मराठ्याचा अभिमान असणारे ,पेशव्याचा अभिमान असणाऱ्यांनाया आंदोलकांना हे माहिती असू नाही .मग आपण भन्साळी कडून काय अपेक्षा करणार नाही का ?
आंदोलन करणारे मराठी प्रश्न विचारणारे मराठी मग त्यांनी पत्रकारांना का नाही विचारले .
काशी बाई आणि मस्तानी एकत्र नाचली होती का ?
पेशवे कालीन बायका असा प्रकारे साडी घालत होत्या का ?
मिडिया नेमका कोणाची बाजू घेतो .
आंदोलन करून आंदोलक कोणाला मदत करतात .
माहिती नाही पण या सगळ्याचा फायदा चित्रपटाला नक्की होतो असे वाटते .
असेच मनातले काही

No comments :

Post a Comment