बंधन,सीमारेषा ,आणि धाडस यामध्ये काय फरक आहे .
बंधन-
बंधन मग कधी आपणच आपल्याला घातली असतात तर काही बंधन
हे समाजाने घालून दिले जातात किवा समाजाच्या भीतीने पाळली जातात.
यात समाजाने घालून दिलेली बंधन अनेकदा समाजाची घडी व्यवस्थित
राहावी या साठी असतात म्हणून ते समाज ते बंधन पाळतात.जेव्हा ती
तोडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या व्यक्तींना समाजाच्या रोषाचे बळी
होयला लागते.बंधने आवडत नाही पण ते नाकारण्याची हिम्मत नसते तेव्हा
ती भीतीने पाळली जातात.मनातून ते आवडत नाही.पण समाजा विरोधी
जाण्याचे धाडस नसते.
सगळ्यात म्हत्वाचे बंधन हे स्वताच स्वताला घेतलेले असते .
यात कोणाची भीती असते असे नाही किवा समाज सांगतो म्हणून
देखील पाळली जातात असे नाही.तर ते मनावर झालेल्या खोल
संस्कारातून असे बंधन पाळली जातात.कुठे तरी नकळत्या वया पासून
येता जाता .किवा उठता बसता सांगितली जातात.त्यात आजूबाजूचे
वातावरण याच परिणाम देखील असतो.एखादी गोष्ट हि चूक आहे सांगितले
तर मनात पक्के होते ह चूक आहे .कधी कधी मोठ्या झाल्यावर समजते
हे चूक नाहीच .
सीमारेषा -जसे मनाचे बंधन आपण स्वताला घालतो तसेच सींमारेषा
सुद्धा आपणच ठरवतो.त्या देखील येतात संस्कारातून.कधी तरी कडक
शिस्त म्हणून आपण त्या स्वीकारलेल्या असले तरी अनेक ठिकाणी आपल्याला
त्याचा उपयोग होतो.उदाहरण-एखादी गोष्ट करायची नाही ती बरोबर नाही.
बाकी करतात तरी आपण करत नाही .
धाडस-धाडस कधी करावे जेव्हा ते केल्यावर काही तरी चांगले घडणार असेल .
ज्यामुळे कोणाला त्रास होणार नसेल तर ते नक्की करावे.पण असे धाडस करू नाही.
ज्यामुळे आपण लोकांच्या नजरेतून उतारून जावू.अनेक गोष्टी मनात असतात.त्याकेल्या
नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवू शकतात .पण तुम्हला
त्यायोग्य वाटत नाही तर कोणी काही बोलो नाही करायचे .कारणते तुम्ही करू
शकता पण तुम्ही त्या करत नाही कारण स्वताला घातलेले बंधन आणि स्वताच
स्वता साठी आखलेल्या सीमारेषा ..............
असेच मनातले काही
बंधन-
बंधन मग कधी आपणच आपल्याला घातली असतात तर काही बंधन
हे समाजाने घालून दिले जातात किवा समाजाच्या भीतीने पाळली जातात.
यात समाजाने घालून दिलेली बंधन अनेकदा समाजाची घडी व्यवस्थित
राहावी या साठी असतात म्हणून ते समाज ते बंधन पाळतात.जेव्हा ती
तोडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या व्यक्तींना समाजाच्या रोषाचे बळी
होयला लागते.बंधने आवडत नाही पण ते नाकारण्याची हिम्मत नसते तेव्हा
ती भीतीने पाळली जातात.मनातून ते आवडत नाही.पण समाजा विरोधी
जाण्याचे धाडस नसते.
सगळ्यात म्हत्वाचे बंधन हे स्वताच स्वताला घेतलेले असते .
यात कोणाची भीती असते असे नाही किवा समाज सांगतो म्हणून
देखील पाळली जातात असे नाही.तर ते मनावर झालेल्या खोल
संस्कारातून असे बंधन पाळली जातात.कुठे तरी नकळत्या वया पासून
येता जाता .किवा उठता बसता सांगितली जातात.त्यात आजूबाजूचे
वातावरण याच परिणाम देखील असतो.एखादी गोष्ट हि चूक आहे सांगितले
तर मनात पक्के होते ह चूक आहे .कधी कधी मोठ्या झाल्यावर समजते
हे चूक नाहीच .
सीमारेषा -जसे मनाचे बंधन आपण स्वताला घालतो तसेच सींमारेषा
सुद्धा आपणच ठरवतो.त्या देखील येतात संस्कारातून.कधी तरी कडक
शिस्त म्हणून आपण त्या स्वीकारलेल्या असले तरी अनेक ठिकाणी आपल्याला
त्याचा उपयोग होतो.उदाहरण-एखादी गोष्ट करायची नाही ती बरोबर नाही.
बाकी करतात तरी आपण करत नाही .
धाडस-धाडस कधी करावे जेव्हा ते केल्यावर काही तरी चांगले घडणार असेल .
ज्यामुळे कोणाला त्रास होणार नसेल तर ते नक्की करावे.पण असे धाडस करू नाही.
ज्यामुळे आपण लोकांच्या नजरेतून उतारून जावू.अनेक गोष्टी मनात असतात.त्याकेल्या
नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवू शकतात .पण तुम्हला
त्यायोग्य वाटत नाही तर कोणी काही बोलो नाही करायचे .कारणते तुम्ही करू
शकता पण तुम्ही त्या करत नाही कारण स्वताला घातलेले बंधन आणि स्वताच
स्वता साठी आखलेल्या सीमारेषा ..............
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment