माणसांनी नेहमी एकटेपणा बरोबर मैत्री करावी.म्हणजे त्याला कशाचे दुःख होत नाही.एकटे असताना माणूस अनेकदा स्वताशीच बोलत असतो.तोच असतो वक्ता आणि तोच असतो श्रोता.तोच असतो परीक्षक आणि तोच असतो परीक्षार्थी.
माणसात किती राहणे आवडली तरी प्रत्येकाला एकांत प्रिय असतो.मग काही वेळा साठी असो नाही तर कायमचा.प्रत्येकाची एकटे राहण्याची कारण वेगवेगळी असतात.म्हणून एकटा राहणार माणूस हा माणूस घाणा असतो असे नाही.
प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणा नुसार घडत जाते.जन्मा पासून अनेक गोष्टीचा सामना करत असतो.त्यातून त्याचे रूप समाजाला दिसत असते.पण न दिसणारे एक रूप प्रत्येकाचे असते.ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला स्वतालाच माहिती असते.एकटे असताना ते त्याला आवडते.कोणता नकली मुखवटा धारण न करता तो जसा आहे तसा स्वता समोर येतो म्हणून माणसाला एकांत आवडतो.
मन दुःखी आहे पण चारचौघात रडता येत नाही म्हणून बंद पापण्या आड तो अश्रू लपवतो.पण तोच एकटा असताना ऑक्सबोक्शी रडतो.कोणी मन दुखावले त्याला जाब विचारता येत नाही मग स्वताच स्वताला प्रश्न करत राहतो.त्याचे उत्तर स्वताच शोधतो.
म्हणून एकांत सुद्दा छान मित्रच असतो.
असेच मनातले काही
माणसात किती राहणे आवडली तरी प्रत्येकाला एकांत प्रिय असतो.मग काही वेळा साठी असो नाही तर कायमचा.प्रत्येकाची एकटे राहण्याची कारण वेगवेगळी असतात.म्हणून एकटा राहणार माणूस हा माणूस घाणा असतो असे नाही.
प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणा नुसार घडत जाते.जन्मा पासून अनेक गोष्टीचा सामना करत असतो.त्यातून त्याचे रूप समाजाला दिसत असते.पण न दिसणारे एक रूप प्रत्येकाचे असते.ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला स्वतालाच माहिती असते.एकटे असताना ते त्याला आवडते.कोणता नकली मुखवटा धारण न करता तो जसा आहे तसा स्वता समोर येतो म्हणून माणसाला एकांत आवडतो.
मन दुःखी आहे पण चारचौघात रडता येत नाही म्हणून बंद पापण्या आड तो अश्रू लपवतो.पण तोच एकटा असताना ऑक्सबोक्शी रडतो.कोणी मन दुखावले त्याला जाब विचारता येत नाही मग स्वताच स्वताला प्रश्न करत राहतो.त्याचे उत्तर स्वताच शोधतो.
म्हणून एकांत सुद्दा छान मित्रच असतो.
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment